शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

रंगकर्मी, कलाकारांची कोंडी कधी फुटणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

पहिल्या लाटेनंतर शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळून ५० टक्के संख्येत झालेली नाटके देखील हाऊसफुल्ल झाली होती. त्यातूनच नागरिकांना देखील ...

पहिल्या लाटेनंतर शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळून ५० टक्के संख्येत झालेली नाटके देखील हाऊसफुल्ल झाली होती. त्यातूनच नागरिकांना देखील रंगभूमी सुरु राहणे अपेक्षित असल्याचेच अधोरेखित झाले होते. मात्र. त्यानंतरच्या काळात त्याच रंगभूमीवर काही अन्य कार्यक्रम अगदी गर्दीत आणि फारशा कोणत्याही निर्बंधांविना पार पडले, ते सर्वांना चालले. मात्र, नाटके, नृत्य, संगीत, ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम सर्व नियम पाळण्याची हमी देऊनही घेऊ दिले जात नाहीत, यामुळे सर्वच कलाकारांमध्ये एक प्रकारची निराशा पसरली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम हे समाजात चैतन्य निर्माण करणारे असताना कलाकारांमध्येच नैराश्याची भावना पसरत चालली आहे. एकूणच सांस्कृतिक क्षेत्राला दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे. कालिदास दिनाच्या दिवशी महापौरांनी स्वत: जिल्हाधिकारी आणि शासनाशी बोलण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यातही पुढे काहीच झाले नाही. नाट्य परिषदेचे प्रतिष्ठेचे शिरवाडकर-कानेटकर पुरस्कार दोन वर्षांपासून रखडले आहेत. सर्व रंगकर्मी आणि कलाकार विचित्र कैचीत सापडले आहेत. अगदी सोमवार ते शुक्रवार तेदेखील चारपूर्वी अशा प्रकारच्या परवानग्या मिळाल्या तरी रंगकर्मींना काहीतरी दिलासा मिळू शकेल. रंगभूमीवरच उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्यांची अवस्था तर अत्यंत वाईट असल्याने आतातरी काही तोडगा काढला जायला हवा, अशीच सर्वांची कळकळीची विनंती आहे.

प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा

---------------------------------------

गेस्ट रुमसाठी मुलाखत

फोटो

२३कदम

२३नाट्य परिषद