शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महिरावणी धरणातील विहीर धोकादायक स्थितीत

By admin | Updated: July 27, 2016 00:17 IST

महिरावणी धरणातील विहीर धोकादायक स्थितीत

सातपूर : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी धरणातील विहिरीचे काम अपूर्णास्थेत असून, अनेक वर्षांपासून रेंगाळलेले आहे. सदर विहिरीमुळे धरणावर येणाऱ्या पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे निवेदन मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.नासर्डी तथा नंदिनी नदीचे उगमस्थान असलेले महिरावणी धरण ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. या धरणातून पंचक्रोशीतील महिरावणी, बेलगाव ढगा, खंबाळे, तळेगाव, दुडगाव आदि गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पुरवठा होतो. त्यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. सध्या झालेल्या पावसामुळे धरण भरले आहे. १९७२ पासून या धरणाची कुठलीही डागडुजी करण्यात आलेली नाही. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आल्यानंतर यावर्षी १४ व्या वित्त आयोगामधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून पाण्याची गळती होऊ नये म्हणून विहिरीचे काम सुरू करण्यात आले, परंतु काम मध्येच पुन्हा थांबविण्यात आले आहे. सदर विहिरीवर कोणत्याही प्रकारचे झाकण नाही. बनविलेले स्टॅण्डही अपूर्णस्थितीत आहेत. पावसाळ्यात धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. (वार्ताहर)