शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

नांदगाव येथे स्वस्थ भारत यात्रा स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 18:08 IST

नांदगाव : येथे स्वस्थ भारत यात्रा जनजागृती अभियान अखिल भारतीय सायकल रॅलीचे स्वागत आतिषबाजी व औक्षण करून करण्यात आले. या कार्यक्र माचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभाग, मेडिकल असोसिएशन, राणा असोसिएशन व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

ठळक मुद्दे आपले शरीर निरोगी रहावे, स्वस्थ रहावे यासाठी रॅलीतून संदेश

नांदगाव : येथे स्वस्थ भारत यात्रा जनजागृती अभियान अखिल भारतीय सायकल रॅलीचे स्वागत आतिषबाजी व औक्षण करून करण्यात आले. या कार्यक्र माचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभाग, मेडिकल असोसिएशन, राणा असोसिएशन व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.कार्यक्र मासाठी मंचावर स्वस्थ भारत अन्न औषध प्रशासन सह आयुक्त सि. डी. साळुंके, एम. एन. चौधरी, सी. डी. राठोड, प्रमोद पाटील, अन्न व सुरक्षा अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल भवारी, राजेश कवडे, चांदणी खरोटे, आकाश कलंत्री, बाळासाहेब कवडे आदी व्यासपिठशवर उपस्थित होते.औरंगाबाद येथून ३५ सायकलस्वारांनी यात सहभाग नोंदवला आहे. आपले शरीर निरोगी रहावे, स्वस्थ रहावे यासाठी रॅलीतून संदेश दिला जात आहे. सायकलस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.ही रॅली औरंगाबाद येथून मालेगावकडे जात आहे. या कार्यक्र मासाठी व्यापारी संघटना अध्यक्ष प्रकाश कलंत्री, उपाध्यक्ष बाळासाहेब कवडे, किराणा असोसिएशनचे बाळू पांडे, महावीर पांडे, ज्योतिप्रसाद अग्रवाल व हॉटेल किराणा इत्यादी व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.