शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
4
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
5
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
6
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
7
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
8
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
9
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
10
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
11
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
12
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
13
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
15
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
16
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
19
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
20
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक

पाण्यासाठी रानोमाळ भटकंती

By admin | Updated: May 25, 2017 23:07 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील जनतेला लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जनतेला लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे भयाण चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यातील थळघाट आणि पूर्व भागात पाणीटंचाईची दाहकता जाणवत असून, राहायला इगतपुरी तालुक्यात आणि पाण्यासाठी पालघर, ठाणे व नगर जिल्ह्यात महिलांसह मुलांनाही भटकंती करावी लागत आहे.इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या साठ्यात या महिन्यात घट झाली असली तरी पिण्यासाठी पाणी आरक्षित असल्याने या धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र जीर्ण झालेली यंत्रणा, स्थानिक ग्रामसेवकांचे दुर्लक्ष यामुळे या योजना धूळ खात पडून आहेत. इगतपुरी तालुक्यातील थळघाटात असलेल्या चिंचले खैरे या गावातील महिलांना तर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. रात्र रात्र जागून पाणी मिळविण्यासाठी जीव धोक्यात घालून भटकंती करावी लागत आहे. येथील महिलांना पाण्यासाठी थेट लगतच्या पालघर जिल्ह्यात जावे लागत आहे.