शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: December 22, 2016 00:42 IST

पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचा अपव्यय

पिंपळगाव बसवंत : येथून जाणाऱ्या पालखेड डाव्या कालव्यातून रोज लाखो लिटर पाणी वाया जात असून, गावातील अनेक नगरांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून पाणीच पाणी दिसत आहे. या वर्षातच काही महिन्यांपूर्वी याच पाण्यावरून दोन जिल्ह्यांमध्ये संघर्ष सुरु होता. नागरिकांना सुरक्षा देणारी यंत्रणा याच पाटावर रात्रंदिवस पहारा देत होती. आज मात्र गेल्या दहा दिवसांत लाखो लिटर पाणी वाया जात आहे नेमीनाथ नगर , शिक्षक कॉलिन, यशवंत नगर भागाततील रस्ता पाण्यात गेले आहेत. ग्रामपंचायतीनेही लाखो रूपये खर्च करून डांबरीकरण केले मात्र गेल्या दहा दिवसांपासून वाहत असलेल्या पाण्याने रस्त्याची दुरअवस्था झाली आहे. पाटबंधारे खात्याने अद्याप याची दखल घेतली नाही. सदर पाणी न थांबल्याच पाटाला कधीही भगदाड पडुन नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.