शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी दहा ठिकाणी पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:13 IST

मालेगाव : तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. पाणीटंचाईची झळ नागरिकांप्रमाणे वन्यजीव सृष्टीला बसू लागली आहे. जंगलातील जलसाठे ...

मालेगाव : तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. पाणीटंचाईची झळ नागरिकांप्रमाणे वन्यजीव सृष्टीला बसू लागली आहे. जंगलातील जलसाठे संपुष्टात येत आहेत. अन्न व पाण्याच्या शाेधात वन्यप्राणी नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. भविष्यात वन्य प्राण्यांना पाणी टंचाईची झळ बसू नये, यासाठी वन विभागाने २६ पाणवठे तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर हाेताच वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी पाणवठे तयार केले जाणार आहेत. सद्यस्थितीत दहा ठिकाणी प्लास्टिक ड्रमद्वारे पाण्याची सोय केली असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे यांनी दिली.

--------------------------

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी हाेणारी भटकंती थांबविण्यासाठी पाणवठे तयार केले जाणार आहेत. उपविभागीय वन कार्यालयाने फेब्रुवारी महिन्यात २६ पाणवठ्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. निंबायती, दहिदी, झाडी, गरबड आदी जंगल क्षेत्रांमध्ये पाणवठे तयार केले जाणार आहेत. चिंचवे व पाेहाणे परिसरात पाणी उपलब्ध आहे. गरज भासल्यास येथेही पाणवठे तयार केले जातील, असे कांबळे यांनी सांगितले. सध्या प्लास्टिक ड्रम कापून त्याचा पाणी साठविण्यासाठी वापर हाेत आहे. गेल्यावर्षीही ड्रमचा उपयाेग करण्यात आला हाेता. दहा ठिकाणी ड्रम ठेवण्यात आले हाेते. जंगलात हरीण, ससे, बिबटे, तरस, लांडगे यांचा प्रामुख्याने वावर असताे. टँकरद्वारे पाणी आणून या ड्रममध्ये भरले जात आहे.