शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:04 IST

सिन्नर : तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने भर पावसाळ्यातही ९ गावे ४१ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तीन शासकीय तर सात खासगी टँकरद्वारे ४१ फेऱ्यांतून सुमारे पाच लाख लीटर पाणी पुरवठा केला जात असून पाऊस न झाल्यास टंचाई स्थिती वाढत जाण्याची चिन्हे आहेत.

सिन्नर :तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने भर पावसाळ्यातही ९ गावे ४१ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तीन शासकीय तर सात खासगी टँकरद्वारे ४१ फेऱ्यांतून सुमारे पाच लाख लीटर पाणी पुरवठा केला जात असून पाऊस न झाल्यास टंचाई स्थिती वाढत जाण्याची चिन्हे आहेत. तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने पावसाळ्यातही पाणी पुरवठ्याची स्थिती वाईट आहे. त्यामुळे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली आहे.यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, अवधूत आव्हाड उपस्थित होते. बैठकीत पाणी टंचाईवर चर्चा करण्यात आली.तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे व वाड्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव येताच त्याची तातडीने पाहणी होऊन उपविभागीय अधिकाºयांकडून आलेल्या अहवालानंतर लगेचच टँकर सुरु करणे गरजेचे असल्याचे आमदार वाजे यांनी खेडकर यांना सांगितले. दोडी खुर्द येथील रामोशीवाडी, आव्हाड वस्ती, खंबाळे येथील पिंपळाचा मळा, भालेराव वस्ती, भाबड व वाकचौरे वस्ती, डावरे, टेकाडे, गोफणे वस्तीवर टँकर सुरु करण्याचे लेखी आदेश खेडकर यांनी दिले. शासकीय टँकर पुरेसे नसल्यास खासगी टँकरचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट