शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत

By admin | Updated: October 19, 2015 21:51 IST

शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत

इंदिरानगर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने पाणीकपात केली आहे. मात्र नियोजित वेळेत पुरेसे पाणीच मिळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार होत आहे. इंदिरानगरसह शहरातील अनेक भागात अशाप्रकारचा अनुभव नागरिकांना येत आहे. महापालिकेने शहरात पाणीकपात लागू केल्यानंतर इंदिरानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात उपवास असतानाही महिला वर्गास पाणी भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिसरातील शास्त्रीनगर, मोदकेश्वर कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, महारुद्र कॉलनी, देवेंद्र सोसायटी, पाटील गार्डन, सिद्धी विनायक सोसायटीसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणी कमी येत असल्याने परिसरातील जलकुंभ भरला जात नाही परिणाम अपुरा पाणीपुरवठा होतो. नवीन पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार परिसरात एकच वेळ पाणीपुरवठा होत होत असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात पाणी दिवसाआडच येते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे परिसरात पाणीपुरवठ्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.