शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत

By admin | Updated: January 9, 2017 00:42 IST

वडांगळी : दोन दिवसाआड पाणीपुरवठा

सिन्नर : वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे वडांगळी येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्रामस्थांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सततच्या भारनियमनाने वडांगळी परिसरातील शेतकरी त्रस्त झालेले असतानाच शेतीबरोबरच पाणीपुरवठा योजनेवरही त्याचा परिणाम झाला आहे. आठपैकी दोन ते तीन तासच वीजपुरवठा होत असतो. त्यामुळे वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ भरण्यास मोठी अडचण येत आहे. विहिरीत पुरेसे पाणी असतानाही केवळ खंडित व अपुऱ्या दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वडांगळी वीज उपकेंद्रातून पाणीपुरवठा योजनेला सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी सरपंच सुनीता सैंद व उपसरपंच नानासाहेब खुळे यांनी वीज वितरणकडे केली आहे. केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक विद्युत विकास योजनेसाठी वडांगळी गाव पात्र आहे. २४ तास थ्री फेज वीजपुरवठा करणाऱ्या सदर योजनेचे संथ गतीने सुरू असलेले काम पूर्ण झाल्यास वडांगळी पाणीपुरवठा योजनेसह व्यावसायिकांनाही लाभ होणार आहे. सदर योजनेचे काम तत्काळ पूर्ण करून वडांगळीकरांना दिलासा देण्याची मागणी उपसरपंच खुळे यांनी केली आहे. (वार्ताहर)