शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

नामपूर येथे पाणीटंचाई

By admin | Updated: February 15, 2016 23:58 IST

नामपूर येथे पाणीटंचाई

 नामपूर : पंचक्रोशीत पाणीच नसल्याने गावात जिकडे तिकडे पाण्यावरच चर्चा ऐकायला मिळत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. आताच पाणीटंचाईने इतके उग्र स्वरूप धारण केले असून, उन्हाळ्यात पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे.नामपूरमध्ये पाणीटंचाईने कळस गाठला आहे. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आता एखाद्या नगरालाही पुरेल इतकेही पाणी नाही. या दृष्टीने गावाला आता टँकरद्वारे पाणीपुरवठा हा एकमेव उपाय आहे. मध्यंतरी बागलाणच्या आमदारांनी नामपूरला पाण्यासंदर्भात बैठक घेतली होती; मात्र अद्याप कार्यवाही नाही. सरपंच प्रमोद सावंत, अशोक सावंत व इतर ग्रामपंचायत सदस्यांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. गावाला दररोज किमान १० टँकर पाणी मिळाल्यास पाणीप्रश्न काही प्रमाणावर सुटण्यास मदत होऊ शकते. नामपूरमध्ये १९७५साली असलेल्या ७५०० इतक्या लोकसंख्येला गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले होते. त्याकाळी इंदिरानगर या नामपूरला जोडून असलेल्या वस्तीत केवळ २०-२५ घरे होती. आज तिथे एकूण १४ नगरे आहेत. नामपूर गावही विस्तारले आहे; मात्र आजही नामपूरला १९७५ सालची कालबाह्य योजना पाणीपुरवठा करते आहे. ठोस व कायमस्वरूपी योजना राबविणे काळाची गरज आहे, अशी मागणी शिवराय ग्रुपचे स्नेहराज सावंत, अमोल पाटील, विकिराज सावंत यांनी केले आहे. रंजना मुथा या वॉर्डात दररोज दोन टँकर पाणी गेल्या पंधरा दिवसांपासून देत आहेत. तर जैन समाजाचे रमेश मुथा, सरपंच प्रमोद सावंत यांनी आपल्या विहिरीचे पाणी नामपूर गावास दिले आहे; मात्र हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(वार्ताहर)