शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

नामपूर येथे पाणीटंचाई

By admin | Updated: February 15, 2016 23:58 IST

नामपूर येथे पाणीटंचाई

 नामपूर : पंचक्रोशीत पाणीच नसल्याने गावात जिकडे तिकडे पाण्यावरच चर्चा ऐकायला मिळत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. आताच पाणीटंचाईने इतके उग्र स्वरूप धारण केले असून, उन्हाळ्यात पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे.नामपूरमध्ये पाणीटंचाईने कळस गाठला आहे. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आता एखाद्या नगरालाही पुरेल इतकेही पाणी नाही. या दृष्टीने गावाला आता टँकरद्वारे पाणीपुरवठा हा एकमेव उपाय आहे. मध्यंतरी बागलाणच्या आमदारांनी नामपूरला पाण्यासंदर्भात बैठक घेतली होती; मात्र अद्याप कार्यवाही नाही. सरपंच प्रमोद सावंत, अशोक सावंत व इतर ग्रामपंचायत सदस्यांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. गावाला दररोज किमान १० टँकर पाणी मिळाल्यास पाणीप्रश्न काही प्रमाणावर सुटण्यास मदत होऊ शकते. नामपूरमध्ये १९७५साली असलेल्या ७५०० इतक्या लोकसंख्येला गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले होते. त्याकाळी इंदिरानगर या नामपूरला जोडून असलेल्या वस्तीत केवळ २०-२५ घरे होती. आज तिथे एकूण १४ नगरे आहेत. नामपूर गावही विस्तारले आहे; मात्र आजही नामपूरला १९७५ सालची कालबाह्य योजना पाणीपुरवठा करते आहे. ठोस व कायमस्वरूपी योजना राबविणे काळाची गरज आहे, अशी मागणी शिवराय ग्रुपचे स्नेहराज सावंत, अमोल पाटील, विकिराज सावंत यांनी केले आहे. रंजना मुथा या वॉर्डात दररोज दोन टँकर पाणी गेल्या पंधरा दिवसांपासून देत आहेत. तर जैन समाजाचे रमेश मुथा, सरपंच प्रमोद सावंत यांनी आपल्या विहिरीचे पाणी नामपूर गावास दिले आहे; मात्र हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(वार्ताहर)