शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

गणेशगावला पाणी टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 19:24 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगाव वाघेरा येथे पिण्याच्या पाण्यासाठी माता बघिणीना मोठी पायपीट करावी लागत आहे, गावातील विहिरी ओस पडल्याने चार-पाच तास प्रवास करत डोक्यावर हंडा आणताना त्या माता बघिणीना मोठा मनस्थाप होत आहे.

ठळक मुद्देशुद्ध पाणी बघायला सुध्दा भेटत नाही. या दुष्काळाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगाव वाघेरा येथे पिण्याच्या पाण्यासाठी माता बघिणीना मोठी पायपीट करावी लागत आहे, गावातील विहिरी ओस पडल्याने चार-पाच तास प्रवास करत डोक्यावर हंडा आणताना त्या माता बघिणीना मोठा मनस्थाप होत आहे.गणेशगाव वाघेरा येथील नागरिकांनी परिसरातील पाण्याच्या टंचाहीची दाहकता प्रशासनास कळावी याकरिता मागील वर्षापूर्वी गणेशगाव पैकी विनायक नगर येथील नागरिकांनी टंचाई व पाण्याची दाहकता या विषयावर शॉर्ट फिल्म बनवली होती व तत्कालीन राष्ट्रपती व जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली होती, परंतु यावर पुढे काहीही झाले नसल्याची नाराजी यावेळी गावकऱ्यांनी बोलून दाखवली.आमच्या गावात इतका दुष्काळ पडला की, अक्षरश: डोळ्यातून पाणी आणले. या दुष्काळाने माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विहिरी कोरड्या पडल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावाने श्रमदान करून विहिरीतील गाळ काढला, तरीही शुद्ध पाणी बघायला सुध्दा भेटत नाही. या दुष्काळाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.- श्रीमती रुक्मिणी उदारसरपंच, गणेशगाव (वा).त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विचार केला असता तालुक्यात असे एकही धरण नाही. तालुक्याची तहान भागेल असे धरण उभारणी केली पाहिजे. गणेशगावचा प्रश्न तर फार गंभीर आहे. पाण्यासाठी एक चित्रफीत तयार केली व तत्कालीन राष्ट्रपती यांना पाठवण्यात आली,परंतु या गंभीर प्रश्नांचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.- शरद महालेग्रा. प. सदस्य, गणेशगाव (वा).दुष्काळाचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने जलसंधारण, मृदूसंधारण व रोजगार हमीचे कामे चांगल्या प्रतीचे होणे गरजेचे आहे. नदी-नाले, वळण बंधारे यावरील वैयक्तीक उपसा व अतिक्र मण हटवला पाहिजे. वैयक्तीक विहिरींचे देखभाल व पूर्व व पश्चिम वाहिन्या वाढवणे गरजचे आहे. तेव्हा गणेशगाव व तालुक्याचा पाणी प्रश्न मिटवु शकतो.- देवचंद महालेपोलीस पाटील गणेशगाव (वा).(फोटो ०५ वेळुंजे, ०५ वेळुंजे १)