शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अश्वमेघनगरला पाणी टंचाई

By admin | Updated: May 7, 2014 23:26 IST

पंचवटी : पेठरोडवरील प्रभाग क्रमांक ६ मधील अश्वमेघनगर भागातील विविध नागरी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

पंचवटी : पेठरोडवरील प्रभाग क्रमांक ६ मधील अश्वमेघनगर भागातील विविध नागरी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांची गैरसोय निर्माण झाली असुन प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. परिसरातील पाण्याच्या समस्येबाबत नागरीकांनी विभागीय अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. प्रभागातील गजवक्रनगर, अश्वमेघनगर, विठाईनगर, कर्णनगर, पवारमळो, या भागात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही पाणी प्रश्न सुटलेला नाही शिवाय प्रशासनाकडू कोणत्याही प्रकारची उपाय योजना केलेली नाही त्यामुळे नागरीकांत नाराजी पसरली आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांची प्रचंड गैरसोय होत असुन महिलांना ऐन उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने परिसरातील नागरीकांची पाण्याची समस्या लक्षात घेऊन तत्काळ पाणी पुरवठा सुरळित करावा अशी मागणी शिवसेना पंचवटी विभागप्रमुख हरिभाऊ काळे, शिल्पा गुंजकर, प्रविण ठाकरे, दिपक धोत्रे, सुभाष चौधरी, लक्ष्मी क्षिरसागर, कल्पना गायकवाड आदिंसह नागरीकांनी केली असुन पाणी प्रश्न न सुटल्यास तीव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)