शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

अश्वमेघनगरला पाणी टंचाई

By admin | Updated: May 7, 2014 23:26 IST

पंचवटी : पेठरोडवरील प्रभाग क्रमांक ६ मधील अश्वमेघनगर भागातील विविध नागरी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

पंचवटी : पेठरोडवरील प्रभाग क्रमांक ६ मधील अश्वमेघनगर भागातील विविध नागरी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांची गैरसोय निर्माण झाली असुन प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. परिसरातील पाण्याच्या समस्येबाबत नागरीकांनी विभागीय अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. प्रभागातील गजवक्रनगर, अश्वमेघनगर, विठाईनगर, कर्णनगर, पवारमळो, या भागात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही पाणी प्रश्न सुटलेला नाही शिवाय प्रशासनाकडू कोणत्याही प्रकारची उपाय योजना केलेली नाही त्यामुळे नागरीकांत नाराजी पसरली आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांची प्रचंड गैरसोय होत असुन महिलांना ऐन उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने परिसरातील नागरीकांची पाण्याची समस्या लक्षात घेऊन तत्काळ पाणी पुरवठा सुरळित करावा अशी मागणी शिवसेना पंचवटी विभागप्रमुख हरिभाऊ काळे, शिल्पा गुंजकर, प्रविण ठाकरे, दिपक धोत्रे, सुभाष चौधरी, लक्ष्मी क्षिरसागर, कल्पना गायकवाड आदिंसह नागरीकांनी केली असुन पाणी प्रश्न न सुटल्यास तीव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)