शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

डोंगरगाव तलावाचा पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST

जगन्नाथ पवार, अण्णा पवार, रखमा पवार, साहेबराव उंडे आदी भुलेगाव, देवठाण येथील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी येथील पाटबंधारे ...

जगन्नाथ पवार, अण्णा पवार, रखमा पवार, साहेबराव उंडे आदी भुलेगाव, देवठाण येथील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर मंगळवार, (दि. २३) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार पोलीस फौजफाट्यासह पाणी सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी सोडू नका असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे अधिकारी वर्गाला परत फिरावे लागले. पाणी सोडल्यास परिसरातील गावातील आबालवृद्ध शेतकरी आमरण उपोषण करतील असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर दत्तात्रय सोमासे, बाळासाहेब आरखडे, रामनाथ आरखडे, सुरेश कुऱ्हे, ज्ञानेश्वर सोमवंशी, संतोष राऊत, साईनाथ ढोकळे, रमेश ढोकळे, गौतम पगारे, साईनाथ मोहन, मारुती सोमासे, जालिंदर सोमवंशी, खलील पटेल, शकील पटेल, कचरू मोहन, दत्तू रोठे, माधव उंडे, पोपट मोहन, साहेबराव सोमवंशी आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

इन्फाे

शेतकरी आक्रमक

येत्या चार दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडून पाणी न सोडण्याचे लेखी आदेश न आल्यास शुक्रवारी, (दि. २७) पाणी सोडू असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने पाणी सोडू नका असे म्हणणारे शेतकरी आक्रमक झाले आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येथील कार्यालयास या शेतकऱ्यांनी पाणी न सोडण्याबाबत स्वीय सहायक भगवान लोंढे यांना निवेदन दिले.

फोटो- २३ डोंगरगाव-१ पाणी सोडा या मागणीसाठी उपोषणास बसलेले शेतकरी

२३ डोंगरगाव -२

पाणी सोडू नये यासाठी तलावावर ठिय्या देऊन बसलेले शेतकरी.

===Photopath===

230221\23nsk_59_23022021_13.jpg~230221\23nsk_60_23022021_13.jpg

===Caption===

फोटो- २३ डोंगरगाव-१पाणी सोडा मागणीसाठी उपोषणास बसलेले शेतकरी ~२३ डोंगरगाव -२ पाणी सोडू नये यासाठी तलावावर ठिय्या देवून बसलेले शेतकरी