शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार

By admin | Updated: September 2, 2016 21:59 IST

विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार

 येवला : पूरपाणी शेतशिवारात येवला : पालखेड डाव्या कालव्यातून येवला तालुक्यात पिण्याच्या हेतूसाठी देत असलेले पूरपाणी संपूर्ण तालुक्याला मिळावे, अशी आग्रही मागणी व अधिकाऱ्यांशी शिष्टाई करीत शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी देशमानेसह लगतच्या सहा ते सात गावांना वितरिकेतून पाणी देण्याची गळ अधिकाऱ्यांना घातली आणि पाचोरा व शेळकेवाडी शिवारात असलेली वितरिका क्र मांक २५ चे गेट उघडून परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांना शुक्र वारी पाणी सोडल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.येवला तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पूरपाणी सोडले आहे. हे गेट उघडल्याने देशमाने आणि मानोरी परिसरातील बंधारे या पाण्याने भरले जाणार असून, वाहेगाव, गोंदेगाव, मरळगोई परिसरात पूरपाणी फिरणार असल्याने शेतशिवारातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. शिवसेना नेते संभाजीराजे पवार, शरद लहरे, सचिन कासलीवाल, प्रवीण नाईक, मधुकर बोराळे, मनोज रंधे, दशरथ अहेर, उत्तम अहेर, बापू कांगणे, भागवत राठोड, भावराव डुंबरे, अण्णा जगताप, जालिंदर जाधव, प्रमोद भोसले, पोपट शेळके, सुधाकर तळेकर, पप्पू राठोड, दौलत औटी, राजेंद्र शेळके, गणेश शेळके, बाबूराव शेळके, उत्तम वावधाने, किरण जाधव, प्रभाकर वावधाने, शरद जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाचोरा व शेळकेवाडी शिवारात असलेल्या २५ क्रमांकाच्या वितरिकास्थळी जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. (वार्ताहर)