शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अंदरसुल भागात पाणी-चारा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:12 IST

अंदरसुल : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पिण्याच्या पाण्याची जनावरांना चारा पाणी याची टंचाई निर्माण झाली आहे अंदरसुल गावात आठ दिवसाने पिण्यासाठी पाणी मिळत आहे वाड्या वस्त्यावर विहिरींना पाणी नसल्याने जनावरांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाई निर्माण झालीआहे. गावाच्या पालखेड कालवा लाभक्षेत्रात देखील आज वाड्या-वस्त्यावर पाणी नाही उत्तरेकडील सायगाव पांजरवाडी अंगुलगाव भुलेगाव देवठाण तसेच पूर्वेकडील खामगाव पाटी सुरेगावरस्ता गवंडगाव या भागात वाड्या वस्त्यावर पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

ठळक मुद्दे नदीपात्रातून पाणी गेल्यास आजूबाजूच्या विहिरींना पाणी उतरू शकते.

अंदरसुल : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पिण्याच्या पाण्याची जनावरांना चारा पाणी याची टंचाई निर्माण झाली आहे अंदरसुल गावात आठ दिवसाने पिण्यासाठी पाणी मिळत आहे वाड्या वस्त्यावर विहिरींना पाणी नसल्याने जनावरांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाई निर्माण झालीआहे.गावाच्या पालखेड कालवा लाभक्षेत्रात देखील आज वाड्या-वस्त्यावर पाणी नाही उत्तरेकडील सायगाव पांजरवाडी अंगुलगाव भुलेगाव देवठाण तसेच पूर्वेकडील खामगाव पाटी सुरेगावरस्ता गवंडगाव या भागात वाड्या वस्त्यावर पाण्याची टंचाई भासू लागली आहे.प्रादेशिक पाणीपुरवठा केल्याल्या गावात ग्रामपंचायतींना पाणीपट्टी देखील परवडत नसली तरी पाणी घेणे या बिकट टंचाई मध्ये क्र मप्राप्त आहे. पालखेड डावा कालव्याचे पाणी येवला व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस मिळणार आहे.शासनाने तालुक्यातील पूर्व भागातील अंदरसुल व कोळगंगा नदी मधील बोकटे गावापर्यंत असणारे सर्व बंधारे भरली जाणार असल्याचा आदेश जारी केल्याने या भागातील नागरिकांना पाणी आल्यास समाधान होऊन पाणी टंचाई शिथील होऊ शकते कारण नदीपात्रातून पाणी गेल्यास आजूबाजूच्या विहिरींना पाणी उतरू शकते.नदीकाठावरील गावातील नागरिकांना तसेच जनावरांसाठी याचा उपयोग होणार असल्याने कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा लोक करीत आहेत अपुऱ्या पाण्यामुळे या वर्षी अंदरसुल व पूर्वभागात गहू, हरभरे याची लागवड कमी झाली आहे.