शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसुल भागात पाणी-चारा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:12 IST

अंदरसुल : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पिण्याच्या पाण्याची जनावरांना चारा पाणी याची टंचाई निर्माण झाली आहे अंदरसुल गावात आठ दिवसाने पिण्यासाठी पाणी मिळत आहे वाड्या वस्त्यावर विहिरींना पाणी नसल्याने जनावरांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाई निर्माण झालीआहे. गावाच्या पालखेड कालवा लाभक्षेत्रात देखील आज वाड्या-वस्त्यावर पाणी नाही उत्तरेकडील सायगाव पांजरवाडी अंगुलगाव भुलेगाव देवठाण तसेच पूर्वेकडील खामगाव पाटी सुरेगावरस्ता गवंडगाव या भागात वाड्या वस्त्यावर पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

ठळक मुद्दे नदीपात्रातून पाणी गेल्यास आजूबाजूच्या विहिरींना पाणी उतरू शकते.

अंदरसुल : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पिण्याच्या पाण्याची जनावरांना चारा पाणी याची टंचाई निर्माण झाली आहे अंदरसुल गावात आठ दिवसाने पिण्यासाठी पाणी मिळत आहे वाड्या वस्त्यावर विहिरींना पाणी नसल्याने जनावरांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाई निर्माण झालीआहे.गावाच्या पालखेड कालवा लाभक्षेत्रात देखील आज वाड्या-वस्त्यावर पाणी नाही उत्तरेकडील सायगाव पांजरवाडी अंगुलगाव भुलेगाव देवठाण तसेच पूर्वेकडील खामगाव पाटी सुरेगावरस्ता गवंडगाव या भागात वाड्या वस्त्यावर पाण्याची टंचाई भासू लागली आहे.प्रादेशिक पाणीपुरवठा केल्याल्या गावात ग्रामपंचायतींना पाणीपट्टी देखील परवडत नसली तरी पाणी घेणे या बिकट टंचाई मध्ये क्र मप्राप्त आहे. पालखेड डावा कालव्याचे पाणी येवला व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस मिळणार आहे.शासनाने तालुक्यातील पूर्व भागातील अंदरसुल व कोळगंगा नदी मधील बोकटे गावापर्यंत असणारे सर्व बंधारे भरली जाणार असल्याचा आदेश जारी केल्याने या भागातील नागरिकांना पाणी आल्यास समाधान होऊन पाणी टंचाई शिथील होऊ शकते कारण नदीपात्रातून पाणी गेल्यास आजूबाजूच्या विहिरींना पाणी उतरू शकते.नदीकाठावरील गावातील नागरिकांना तसेच जनावरांसाठी याचा उपयोग होणार असल्याने कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा लोक करीत आहेत अपुऱ्या पाण्यामुळे या वर्षी अंदरसुल व पूर्वभागात गहू, हरभरे याची लागवड कमी झाली आहे.