शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सटाणा न्यायालयात जल दिनानिमित्त शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:10 IST

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती विक्रम आव्हाड तर प्रमुख वक्ते म्हणून सहन्यायमूर्ती ए.जी. तांबोळी व सटाणा न्यायालयाचे कर्मचारी हेमंत ...

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती विक्रम आव्हाड तर प्रमुख वक्ते म्हणून सहन्यायमूर्ती ए.जी. तांबोळी व सटाणा न्यायालयाचे कर्मचारी हेमंत अशोक देवरे उपस्थित होते. या शिबिरात तांबोळी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३५७ मधील तरतुदी व मनोधैर्य योजना पीडितांना नुकसानभरपाई या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले.

तसेच सटाणा न्यायालयात कर्मचारी हेमंत देवरे यांनी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. पाण्याचे दुर्भिक्ष बघता सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून पाण्याचे जलसंधारण करणे गरजेचे असल्याचे सांगून पाणी वाचवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले. न्यायमूर्ती आव्हाड यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५१ क अन्वये नद्या, नाले, सरोवरे यांचे जतन व संवर्धन करणे, त्याची निगा राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे याची जाणीव करून दिली. तसेच प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवा व पाणी मिळण्याचा मूलभूत अधिकार आहे यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सार्थक कुलकर्णी यांनी केले. सदर कार्यक्रमास सटाणा न्यायालयातील पक्षकार व कर्मचारी उपस्थित होते.

===Photopath===

290321\29nsk_10_29032021_13.jpg

===Caption===

सटाणा न्यायालयात आयोजित जलदिन कार्यक्रमात बोलताना  न्यायमूर्ती विक्रम आव्हाड. समवेत सह न्यायमूर्ती ए. जी. तांबोळीर.