शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

नदीपात्रातच धुणी-भांडी;

By admin | Updated: June 15, 2014 18:23 IST

प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

 

पंचवटी : गोदावरी नदीत धुणी-भांडी करणे, तसेच निर्माल्य टाकले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. नदीचे प्रदूषण वाढत असले, तरी संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नदीपात्रालगत असलेल्या गांधी तलावाच्या भोवताली परिसरातील बेशिस्त महिला तसेच परगावाहून आलेले भाविक स्नान केल्यानंतर कपडे धुतात तसेच निर्माल्य नदीपात्रात टाकतात. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. गोदावरी नदीपात्र कायम स्वच्छ राहावे यासाठी मनपाने सफाई कर्मचारी नेमलेले असले, तरी त्यांच्या गैरहजेरीत महिला बिनधास्तपणे धुणी- भांडी करतात, तर भाविक नदीपात्रात साबण लावून अंघोळ करतात. गांधी तलावाच्या दोन्ही बाजूला सर्रासपणे धुणी-भांडी चालत असल्यामुळे सध्या या परिसराला धोबी घाटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीपात्रात धुणी-भांडी करू नये असे सूचना फलक महापालिकेने लावलेले असले, तरी ते नावालाच उरले आहेत. नदीपात्र स्वच्छ ठेवण्याबाबत महापालिकेने जनजागृती करण्याची आणि जनतेनेही ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)