शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

उंटवाडीत भटक्या गायींचा उच्छाद

By admin | Updated: July 21, 2016 21:52 IST

दुर्लक्ष : श्वानांची संख्या वाढली; दिवसा लाईट, रात्री अंधार

 सिडको : उंटवाडी परिसरात कालिका गार्डनजवळ रस्त्यातच सुमारे १५ ते २० गायी व भटकी कुत्री ठाण मांडत असल्याने रस्ता अडवला जात आहे. परिसरात दोन-तीन दिवसांपासून अनेक पथदीप दिवसा सुरू तर रात्री बंद राहत असल्याने रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे.उंटवाडी, तिडकेनगर परिसरातून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गार्डन व शाळेजवळ १५ ते २० गायी व कुत्री रस्त्यावरच ठाण मांडत असल्याने पादचारी व वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. या परिसरात तीन शाळा असून, भाजीपाला मार्केटही आहे. त्यामुळे दिवसभर रस्त्यावर वर्दळ असते. मात्र अशा वर्दळीच्या ठिकाणी वर्षानुवर्ष भटक्या गायी व कुत्र्यांची समस्या आहे. मात्र संबंधित विभागाने कधीच दखल घेत नाही. परिसरातील लोकप्रतिनिधींचा तर कधीच परिसरात संपर्क नसतो. गेल्या तीन-चार दिवसांपासून कालिका पार्क, श्रीराम रो-हाऊस, साईराम रो-हाऊस, तिडकेनगर आदि परिसरातील पथदीप बरेचसे बंदच आहेत; परंतु जे सुरू आहेत तेही सकाळी सुरू असतात व रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे परिसरात भुरट्या चोऱ्यांचाही होत आहेत. तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन भटक्या गायी व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या अचानक वाढली आहे.