शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पेरण्यांसाठी पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 15:57 IST

खमताणे : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील खमताणे, मुंजवाड, चौधांणे, निकवेल, जोरण, तिळवण, कंधाणे, वटार, विचुरे, कपालेश्वर , केरसाने आदि गावांमध्ये जुन संपला तरी अजुन पावसाने हजेरी न लावल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

ठळक मुद्दे जुन उलटला: पावसाच्या हूलकावणीने शेतकरी चिंतेत. जो दिवस उगतो तो कोरडाच जात आहे. त्यामुळे बळीराजा पूर्ण पणे हतबल झाला आहे. परिसरात रोहिणी, मृगापाठोपाठ, आर्द्रा नक्षत्रही कोरडे जाण्याच्या मार्गावर असुन अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकरीवर्गात चिंते

खमताणे : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील खमताणे, मुंजवाड, चौधांणे, निकवेल, जोरण, तिळवण, कंधाणे, वटार, विचुरे, कपालेश्वर , केरसाने आदि गावांमध्ये जुन संपला तरी अजुन पावसाने हजेरी न लावल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.आज पाऊस येई वातावरण शे, अशा अपेक्षेने बळीराजा रोज आकाशाकडे बघतो. मात्र वर्षभर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहायची, मात्र मृग नक्षत्र सुरू झाले, की पावसाच्या सरी येत असतात. त्यामुळे हा पाऊस असाच पडेल म्हणून शेतीच्या मशागतीला सुरूवात करतात. मात्र पाऊस गायब होत असल्यामुळे शेतकरी दरवर्षी खचत आहे. आता पावसाळा म्हणावे की उन्हाळा अशी स्थिती बळीराजाची झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वरूणराजाच्या बळीराजाच्या शेतात यावे त्याला समृद्ध करावे यासाठी येरे येरे असे म्हणण्याची वेळ आली आहे.गेल्या वर्षी ही पावसाळा कमीच झाल्याने संपूर्ण वर्ष पाण्याअभावी शेती व्यवसायावर संकट ओढावले . विहिरींनी तळ गाठल्याने जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. बळीराजाला मॉन्सूनने यंदा मात्र वाट पाहायला लावली आहे. यामुळे पेरणीसाठी शेती तयार करूनही पावसाअभावी शेतकº्यांना खरीप हंगामातील पेरणी करता येत नाही.( खमताणे : परिसरातील गावांत पाऊस न झाल्याने अध्याप ओसाड असलेले रान )(01खमताने रेन)