शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

पशुधन नुकसानभरपाईची वर्षभरापासून प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी तसेच नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले. गेल्या ...

गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी तसेच नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले. गेल्या वर्षभरात या कारणांमुळे १६८ जनावरे दगावली. यापैकी १३८ जनावरे मालेगाव तालुक्यात असून या तालुक्यात सर्वाधिक फटका बसला होता. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून शासनाकडे भरपाईपोटी ७३ लाखांची मागणी केली होती.

या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकांची तसेच घरपडझडीच्या नुकसानीची भरपाई शासनाकडून देण्यात आली. मात्र पशुधनाची भरपाई अदा करण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा पत्रव्यवहारदेखील शासनाकडे केला आहे. शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. मदत व पुनर्वसन खात्याच्या निकषानुसार मोठ्या दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी ३०, बैल २५ तर शेळी, मेंढी, बोकड दगावल्यास तीन हजारांची व कोंबड्या दगावल्यास प्रत्येकी ५० रुपये मदत दिली जाते. त्यानुसार १६८ छोट्यामोठ्या जनावरांच्या नुकसानभरपाईपोटी ७३ लाखांच्या मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र मदत प्राप्त होण्यास विलंब होत आहे.