शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

व्हीव्हीपॅट देणार आता मतदानाची खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 17:34 IST

पेठ : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने राजकिय पक्षांबरोबर निवडणूक आयोगानेही आपली प्रशासकिय तयारी सुरू केली असून ईव्हीएम मशीनबाबत मतदारांमध्ये असलेले गैरसमज दुर करण्यासाठी आता व्हीव्हीपॅट (VVPAT)  नावाचे नवीन मशीन विकॅसत करण्यात आले असून याद्वारे मतदाराला त्याच्या मताची खात्री पटणार आहे.

ठळक मुद्देमतदार जनजागृती अभियान : नव्या मशिनबाबत मतदारांना उत्सुकता

पेठ : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने राजकिय पक्षांबरोबर निवडणूक आयोगानेही आपली प्रशासकिय तयारी सुरू केली असून ईव्हीएम मशीनबाबत मतदारांमध्ये असलेले गैरसमज दुर करण्यासाठी आता व्हीव्हीपॅट (VVPAT)  नावाचे नवीन मशीन विकॅसत करण्यात आले असून याद्वारे मतदाराला त्याच्या मताची खात्री पटणार आहे.यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रि येत ईव्हीएम मशीन बाबत अनेक वेळा शंका घेतल्या गेल्या. यावरून राजॅकय पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोपही झाले. आपण केलेले मतदान नेमके त्याच उमेदवाराच्या खात्यात जमा झाले किंवा नाही याची मतदाराला खात्री नव्हती. त्यामुळे मतदार संशयानेच मतदान करून बाहेर पडत असे. जिंकून आलेल्या उमेदवारावर मतदान यंत्रात सेटींग केल्याचे आरोपही होतांना दिसून आले.यावर निवडणूक आयोगाने संशोधन करून आता व्हीव्हीपॅट नावाचे अजून एक मशीन विकसित केले असून हे मशीन बॅलेट युनिट सोबत मतदान कक्षात ठेवण्यात येणार आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर सात सेकंदाच्या आत सदरच्या मशीनवर मतदाराला आपल्या मताची खात्री करता येणार आहे. त्यामुळे आता मतदाराला कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही, याची दक्षता निवडणूक आयोगाकडून घेण्यात येत आहे.मतदार जनजागृती अभियाननिवडणूक आयोगाने केलेल्या या नवीन बदलाची मतदारांना माहीती व्हावी यासाठी पेठ तालुक्यात दि. १७ ते २७ डिसेंबर २०१८ दरम्यान मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. चित्ररथाव्दारे मतदारांना या नव्या यंत्राची माहीती व प्रात्यक्षिक दाखवण्यात येत असून शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे दोन पथक तयार करण्यात आले आहेत. सदरचा चित्ररथ गावागावात जाऊन मतदारांना कर्मचाऱ्यांमार्फत प्रात्यक्षिक दाखवणार असल्याने आगामी निवडणूकांमध्ये या नव्या तंत्रज्ञानाचे मतदारांना आकर्षण राहणार आहे.प्रतिक्रि या -निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तालुक्याला मशीन प्राप्त झाले आहे. त्यासाठी दोन पथकांच्या माध्यमातून आगामी दहा दिवसात पेठ तालुक्यात विविध गावांना भेटी देऊन मतदारांना माहीती व प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. यासाठी राजकिय पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे प्रतिनिधी यांनी जनजागृतीसाठी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात राजकिय पक्षांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.- हरिष भामरे, तहसीलदार पेठ.