शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

विठ्ठलवाडी शाळा परिसर झाला जलमय

By admin | Updated: September 19, 2015 23:18 IST

विठ्ठलवाडी शाळा परिसर झाला जलमय

विंचूर : येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी येथील जि. प. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ काल झालेल्या पावसाचे पाणी तुंबल्याने अनेक विद्याथ्यांना शनिवारी शाळेत जाता आले नाही. शाळेवजळच राहणा-या शेतक-याने रस्त्यानजीकची गटारनाली बुजविल्याने विद्याथ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत असून, याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.येथून तीन कि.मी अंतरावर असलेल्या विठ्ठलवाडी येथील जि.प. शाळेत सुमारे ६० च्यावर मुले शिक्षण घेत असून, शेजारी अंगणवाडीचेही वर्ग भरविले जातात. विठ्ठलवाडीसह परिसरात शुक्र वारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रसत्यांवरु न पाणी वाहत होते. मात्र, येथील शाळेजवळून जाणारी रस्त्याजवळील गटार नाली जवळच राहणा-या इसमाने बुजवून टाकल्याने शाळेजवळ तुड़ूंब पाणी साचले. शुक्रवारी शाळा सुटल्यांनंतर शिक्षकांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने विद्याथ्यांना शाळेबाहेर पडता आले. आज दुस-या दिवशीही तीच परिस्थिती असल्याने शनिवारी सकाळी मुले शाळेत आली असता तुडुंब भरलेल्या पाण्यातून शाळेत न जाता अनेक विद्यार्थी व पालकांनी घरचा रस्ता धरला. आज सकाळी सरपंच सौ. शकुंतला दरेकर, ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार, तलाठी कार्यालयातील कर्मचा-यांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गेल्या तीन मिहन्यांपूर्वीही शाळेत अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी संबंधित इसमाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने आज झालेल्यÞा पावसात पुन्हा विद्याथ्यांचे हाल झाले. प्रवेशद्वाराजवळच पाणी साचलेले असल्याने प्रवेशद्वारासह शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला असून याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापन समतिीने केली आहे. (वार्ताहर)