शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

विठ्ठलवाडी शाळा परिसर झाला जलमय

By admin | Updated: September 19, 2015 23:18 IST

विठ्ठलवाडी शाळा परिसर झाला जलमय

विंचूर : येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी येथील जि. प. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ काल झालेल्या पावसाचे पाणी तुंबल्याने अनेक विद्याथ्यांना शनिवारी शाळेत जाता आले नाही. शाळेवजळच राहणा-या शेतक-याने रस्त्यानजीकची गटारनाली बुजविल्याने विद्याथ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत असून, याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.येथून तीन कि.मी अंतरावर असलेल्या विठ्ठलवाडी येथील जि.प. शाळेत सुमारे ६० च्यावर मुले शिक्षण घेत असून, शेजारी अंगणवाडीचेही वर्ग भरविले जातात. विठ्ठलवाडीसह परिसरात शुक्र वारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रसत्यांवरु न पाणी वाहत होते. मात्र, येथील शाळेजवळून जाणारी रस्त्याजवळील गटार नाली जवळच राहणा-या इसमाने बुजवून टाकल्याने शाळेजवळ तुड़ूंब पाणी साचले. शुक्रवारी शाळा सुटल्यांनंतर शिक्षकांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने विद्याथ्यांना शाळेबाहेर पडता आले. आज दुस-या दिवशीही तीच परिस्थिती असल्याने शनिवारी सकाळी मुले शाळेत आली असता तुडुंब भरलेल्या पाण्यातून शाळेत न जाता अनेक विद्यार्थी व पालकांनी घरचा रस्ता धरला. आज सकाळी सरपंच सौ. शकुंतला दरेकर, ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार, तलाठी कार्यालयातील कर्मचा-यांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गेल्या तीन मिहन्यांपूर्वीही शाळेत अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी संबंधित इसमाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने आज झालेल्यÞा पावसात पुन्हा विद्याथ्यांचे हाल झाले. प्रवेशद्वाराजवळच पाणी साचलेले असल्याने प्रवेशद्वारासह शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला असून याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापन समतिीने केली आहे. (वार्ताहर)