शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

विठ्ठलवाडी शाळा परिसर झाला जलमय

By admin | Updated: September 19, 2015 23:18 IST

विठ्ठलवाडी शाळा परिसर झाला जलमय

विंचूर : येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी येथील जि. प. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ काल झालेल्या पावसाचे पाणी तुंबल्याने अनेक विद्याथ्यांना शनिवारी शाळेत जाता आले नाही. शाळेवजळच राहणा-या शेतक-याने रस्त्यानजीकची गटारनाली बुजविल्याने विद्याथ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत असून, याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.येथून तीन कि.मी अंतरावर असलेल्या विठ्ठलवाडी येथील जि.प. शाळेत सुमारे ६० च्यावर मुले शिक्षण घेत असून, शेजारी अंगणवाडीचेही वर्ग भरविले जातात. विठ्ठलवाडीसह परिसरात शुक्र वारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रसत्यांवरु न पाणी वाहत होते. मात्र, येथील शाळेजवळून जाणारी रस्त्याजवळील गटार नाली जवळच राहणा-या इसमाने बुजवून टाकल्याने शाळेजवळ तुड़ूंब पाणी साचले. शुक्रवारी शाळा सुटल्यांनंतर शिक्षकांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने विद्याथ्यांना शाळेबाहेर पडता आले. आज दुस-या दिवशीही तीच परिस्थिती असल्याने शनिवारी सकाळी मुले शाळेत आली असता तुडुंब भरलेल्या पाण्यातून शाळेत न जाता अनेक विद्यार्थी व पालकांनी घरचा रस्ता धरला. आज सकाळी सरपंच सौ. शकुंतला दरेकर, ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार, तलाठी कार्यालयातील कर्मचा-यांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गेल्या तीन मिहन्यांपूर्वीही शाळेत अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी संबंधित इसमाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने आज झालेल्यÞा पावसात पुन्हा विद्याथ्यांचे हाल झाले. प्रवेशद्वाराजवळच पाणी साचलेले असल्याने प्रवेशद्वारासह शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला असून याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापन समतिीने केली आहे. (वार्ताहर)