आषाढी एकादशीनिमित्त शहरातील शाळा-शाळांमध्ये बालगोपाळही विठू नामात तल्लीन झाले. वारकऱ्यांची वेशभूषा आणि माउलीची प्रतीकात्मक पालखी खांद्यावर घेत शालेय विद्यार्थी वारीची अनुभूती घेत आहेत. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील ही बालके जणू विठू नामाच्या शाळेत तल्लीन झाली आहेत.
विठ्ठल नामाची शाळा भरली...
By admin | Updated: July 9, 2014 00:34 IST