शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

बंदीजणांच्या पाल्यांचा गुणगौरव

By admin | Updated: August 29, 2016 00:56 IST

बंदीजणांच्या पाल्यांचा गुणगौरव

नाशिकरोड : कैद्यांच्या मुलांकडे समाजात कुत्सित नजरेने पाहिले जाते. त्यांच्या मुलांना प्रतिष्ठेने जगता यावे, जगण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, कैद्यांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आयोजित केलेला कैदी व कारागृह कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिखर प्रतिष्ठान, रेणुका औद्योगिक संस्थेच्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या कैदी व कारागृह कर्मचारी गुणवंत पाल्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी बोलताना सानप म्हणाले की, उपक्रमांमुळे बंदीजनांच्या मुलांनाही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अशा अभिनव उपक्रमांना माझ्या आमदार निधीतून मदत देण्यास मी कटिबद्ध आहे. बंदीजनांच्या पाल्यांनी उच्च शिक्षणाद्वारे स्वत:ची उन्नती साधून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे आवाहन सानप यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष मंदाबाई फड, नगरसेविका संगीता गायकवाड, शिखर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत गायकवाड, नंदू हांडे, कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी वैभव आगे, कैलास भंवर, उपअधीक्षक प्रमोद वाघ, जी. ए. मानकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर व्यापारी बॅँकेचे संचालक हेमंत गायकवाड यांनी बंदीजनांच्या एका मुलीला दत्तक घेण्याचे जाहीर केले. आभार सोमनाथ बोराडे यांनी केले. यावेळी मनीषा शेळके, कांचन चव्हाण, गणेश सातभाई, सोमनाथ बोराडे, आशा पावसे, आरती आहिरे आदिंसह बंदीबांधव, अधिकारी, कर्मचारी व पाल्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)