शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

उकड्यामुळे द्राक्षबागा पुन्हा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:13 IST

डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

पाटोदा : डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने द्राक्षबागांवर विविध रोगांनी थैमान घातले आहे. पहिला रोग आटोक्यात येण्याच्या वेळेस दुसरा रोग दारात उभा राहत असल्याने द्राक्षबागांवर बुरशीनाशके व औषध फवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे संकटांचे ग्रहण लागले आहे. संकटाचे ग्रहण सुटण्याची शक्यता कमी झाली आहे.अवकाळी पावसामुळे येवला तालुक्यातील निम्म्याहून जास्त द्राक्षबागांना यावर्षी फळधारणा न झाल्याने शेतकऱ्यांनी द्राक्षबागांसाठी एकरी चार ते पाच लाख रुपयांपर्यंत केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. ज्या काही थोड्याफार द्राक्षबागा वाचल्या होत्या त्या बागांना वातावरणातील बदलामुळे विविध रोगांना सामोरे जावे लागत आहे.औषध फवारणीचा परिणामगेल्या काही दिवसांपासून परिसरात पहाटे धुके, सकाळी दव व दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी, घडकूज व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने या रोगांपासून बागा वाचविण्यासाठी शेतकरीवर्गाने द्राक्षबागांवर बुरशीनाशक व महागड्या औषधांची फवारणी केली. वातावरणातील सततचा होत असलेला बदल व या जास्तीच्या औषध फवारणीचा द्राक्षमण्यांवर परिणाम झाला असून, द्राक्षघडातील निम्म्यापेक्षा जास्त मणी उकड्याला बळी पडले आहेत. उकड्याने द्राक्षमणी हे नरम होऊन खराब होत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून,त्याला हुडहुडी भरली आहे.सतत बदलते वातावरण, थंडी, धुके, दव व पावसामुळे औषध फवारणी वाढली. वातावरण व औषध फवारणीचा ताळमेळ न बसल्याने उकड्याचे प्रमाण वाढले आहे. या उकड्याने शेतकºयांना लाखो रु पयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.- लक्ष्मण शेळके,द्राक्ष उत्पादक, ठाणगाव

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र