शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वीज समस्येने बळीराजा त्रस्त

By admin | Updated: October 30, 2014 22:56 IST

वीज समस्येने बळीराजा त्रस्त

ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर परिसरात शेतकरी विजेमुळे त्रस्त झाला आहे. विद्युतवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कुठलेही गांभीर्य नसल्याने शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.या परिसरात पाऊस कमी असल्याने विहिरींनादेखील पाणी कमी आहे. तरीदेखील गुडघे वस्तीवरील डीपी गेल्या दहा दिवसांत तीन वेळेस जळाल्याने शेतकरी हैराण झाले आहे. सुरुवातीला डीपी जळाल्याने शेतकऱ्यांनी मनमाड येथून डीपी आणली; परंतु दोनच दिवसांत सदर डीपी जळाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी वर्गणी काढून पुन्हा मनमाड येथून डीपी आणली, असे तीन वेळेस झाले. त्यामुळे मनमाडवरून मिळणारी डीपी ही जुनी किंवा जळालेली असते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. फक्त शेतकऱ्यांची समजूत म्हणून मनमाड येथून डीपी दिली जाते. शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कुठलेही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे थोडे पाणी विहिरीत असूनदेखील ते पिकांना देता येत नसल्याने व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी याचा गांभीर्याने विचार करत नसल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)