शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वीज समस्येने बळीराजा त्रस्त

By admin | Updated: October 30, 2014 22:56 IST

वीज समस्येने बळीराजा त्रस्त

ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर परिसरात शेतकरी विजेमुळे त्रस्त झाला आहे. विद्युतवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कुठलेही गांभीर्य नसल्याने शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.या परिसरात पाऊस कमी असल्याने विहिरींनादेखील पाणी कमी आहे. तरीदेखील गुडघे वस्तीवरील डीपी गेल्या दहा दिवसांत तीन वेळेस जळाल्याने शेतकरी हैराण झाले आहे. सुरुवातीला डीपी जळाल्याने शेतकऱ्यांनी मनमाड येथून डीपी आणली; परंतु दोनच दिवसांत सदर डीपी जळाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी वर्गणी काढून पुन्हा मनमाड येथून डीपी आणली, असे तीन वेळेस झाले. त्यामुळे मनमाडवरून मिळणारी डीपी ही जुनी किंवा जळालेली असते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. फक्त शेतकऱ्यांची समजूत म्हणून मनमाड येथून डीपी दिली जाते. शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कुठलेही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे थोडे पाणी विहिरीत असूनदेखील ते पिकांना देता येत नसल्याने व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी याचा गांभीर्याने विचार करत नसल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)