शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

भाजीपाल्याला कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:09 IST

सायखेडा : आवक वाढल्याने गोदाकाठ परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात भाजीपाल्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून कवडीमोल भावात भाजीपाला विक्री करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल ग्राहकांनी फिरविली पाठ

सायखेडा : आवक वाढल्याने गोदाकाठ परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात भाजीपाल्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून कवडीमोल भावात भाजीपाला विक्री करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.जिल्ह्यातील सायखेडा येथील आठवडे बाजारात शेतकºयांना भाजीपाला कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला. वांगी, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, कोथिंबीर, टमाटे, दोडका, दुधी भोपळा या भाज्या दोन रुपये ते पाच रुपये प्रति किलो विकाव्या लागल्याने शेतीतून तोडणी करणे आणि बाजारात विक्रीसाठी आणण्याचादेखील खर्च वसूल झाला नाही. त्यामुळे शेतकºयांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबणा होत आहे.भावातील चढ उतारामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगदी पीक म्हणून हिवाळ्यात अनेक शेतकरी भाजीपाला करतात. खरीप हंगामातील सोयाबीन, मका या पिकांच्या काढणी नंतर शेतात कमी कालावधीत पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी भाजीपाल्याकडे वळतो मात्र वाढता खर्च आणि वाढती मजुरी यामुळे भाजीपाला पीक हातात येईपर्यंत प्रचंड खर्च होतो. अलीकडील काळात कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो. खराब हवामान, वाढती थंडी , बेमोसमी पाऊस यामुळे भाजीपाल्याचे नुकसान होत असते.गुरुवारचे बाजारभाववांगी-५ रु . किलो,टमाटे-२ रु . किलो,मेथी-५ रु . जुडी,शेपू-२ रु . जुडी,फ्लॉवर- १ रु. किलो,कोबी-२ रु . किलो,कोथिंबीर-२ रु . जुडी.