शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

वसंत बापट कवितेवर निष्ठा असलेले कवी : बाळासाहेब गुंजाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:06 IST

तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले वसंत बापट हे त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीयतेच्या जाणिवेतून रचना करणारा आणि कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून परिचित असून त्यांच्या काव्यरचनांमधून प्रसंगाचे नाट्यमय दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले.

नाशिक : तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले वसंत बापट हे त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीयतेच्या जाणिवेतून रचना करणारा आणि कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून परिचित असून त्यांच्या काव्यरचनांमधून प्रसंगाचे नाट्यमय दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले.कुसुमाग्रस स्मारकातील विशाखा सभागृहात सोमवारी (दि.१६) संवाद संस्थेतर्फे ‘वसंत बापट कवी व कविता’ विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. पी. एस. पवार व संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी उपस्थित होते. बाळासाहेब गुंजाळ म्हणाले, वसंत बापट यांच्या काव्य रचना सामाजिक आणि राष्ट्रीय जाणिवेच्या असून, त्यांनी ज्याप्रमाणे प्रेम कविता व निसर्ग कविता केल्या तितक्याच सहजतेने बालक विताही केल्या. त्यांची ‘फुंकर’सारखी असफल प्रितीची कविता प्रसंगातील नाट्य काव्यशैलीत टिपण्याचे क ौशल्य शिकवून जाणारी आहे, तर दुष्काळासाख्या बिकट स्थितीविषयी उदासीन असलेल्या शासकीय यंत्रणेवर कोरडे ओढणाऱ्या उपरोधात्मक कविताही प्रभावशाली असल्याचे गुंजाळ म्हणाले. वसंत बापट यांच्या ‘बिजली’ या काव्यसंग्रहासह सेतू, अकरावी दिशा, सकिना, मानसी, लावणी अणि लावणी शैलीतीलकविता कधी धीटपणे तर कधी हळुवार भावना व्यक्त करणाºया असल्याचे सांगतानाच बापट यांच्या कवितांविषयी गुंजाळ यांनी विविधांगी पैलू उपस्थिताना उलगडून सांगितले. प्रास्तविक डॉ. किरण पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा बोराडे यांनी केले, तर आभार ज्योती फड यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य