शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीच्या वैधतेचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:12 IST

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदार यादीच्या वैधतेसाठी योग्यप्रक्रिया राबविली नसल्याचा आक्षेप कायम असून, प्रशासनाने नाकारले तरी उघड उघड दोन मतांचा गोंधळ दिसत आहे. निफाड पंचायत समितीच्या सभापती मंगला वाघ यांचे निधन, तर कळवण सभापतींवरील अविश्वास ठरावानंतरही या याद्यांमधील त्यांची नावे रिक्त नसल्याने गोंधळाला पुष्टी मिळाली आहे.

ठळक मुद्देविधान परिषद : मतदार नसतानाही यादीत नावे

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदार यादीच्या वैधतेसाठी योग्यप्रक्रिया राबविली नसल्याचा आक्षेप कायम असून, प्रशासनाने नाकारले तरी उघड उघड दोन मतांचा गोंधळ दिसत आहे. निफाड पंचायत समितीच्या सभापती मंगला वाघ यांचे निधन, तर कळवण सभापतींवरील अविश्वास ठरावानंतरही या याद्यांमधील त्यांची नावे रिक्त नसल्याने गोंधळाला पुष्टी मिळाली आहे.विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानासाठी यादी घोषित करण्यापूर्वीच या याद्या निवडणूक आयोग्याच्या पूर्व सूचनेनुसार वैध ठरण्याची प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी आपल्या स्थानिक मतदारांची यादी जिल्हाधिकाºयांना सादर करणे आवश्यक आहे. अशी यादी तयार करताना प्रत्येक मतदाराकडून निवडणूक आयोगाच्या नमुन्यातील फॉर्म १७ भरून घेणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी जिल्हाधिकाºयांनी पुन्हा अशाप्रकारे सर्व मतदारांकडून फॉर्म १७ भरून त्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. मात्र, मतदार याद्या आता घोषित करताना असे झाले असेल तर दोन मतदारांचा प्रश्न निर्माण झाला नसता.निफाड नगरपंचायतीच्या मंगला वाघ यांचे ३० मार्च रोजी निधन झाले. त्यांची जागा रिक्त झाली आहे, तर दुसरीकडे कळवण पंचायत समितीचे सभापती आशा पवार यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. मग असे असेल तर मतदार यादीतील ६४४ नावांच्या यादीत त्यांची नावे कशी काय आली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाºयांनी आयोगाच्या सूचनेनुसार फॉर्म १७ भरून घेतले असते तर निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकाºयांनी त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने तसे कळविले असते. परंतु पडताळनीच न झाल्याने हा घोळ कायम असल्याचे दिसत आहे. विधान परिषद हे राज्य विधि मंडळाचे वरिष्ठ सभागृह असून, त्याच्या निवडणुका अत्यंत गांभीर्याने होणे अपेक्षित असताना मात्र तसे होताना दिसत नाही.