शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

टाकेद येथील शेतकऱ्याचा अनोखा उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 18:58 IST

सर्वतीर्थ टाकेद : धरणांचा तालुका पावसाचे माहेर घर असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद परिसरात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थितीत भीषण पाणी टंचाई जाणवत असतांना टाकेद येथील विजय बांबळे हा युवा शेतकºयाने पक्षी व प्राण्यांसाठी आगळा वेगळा अनोखा उपक्र म राबविण्यास सुरु वात केली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : वन्य प्राण्यांसह भागवली मुक्या जनावरांची तृष्णा

सर्वतीर्थ टाकेद : धरणांचा तालुका पावसाचे माहेर घर असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद परिसरात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थितीत भीषण पाणी टंचाई जाणवत असतांना टाकेद येथील विजय बांबळे हा युवा शेतकºयाने पक्षी व प्राण्यांसाठी आगळा वेगळा अनोखा उपक्र म राबविण्यास सुरु वात केली आहे.वन्य परिसंस्थेतील जंगलातील प्राण्यांसाठी पशु व पक्षांसाठी टाकेद येथील करंजीचा ओहोळ असलेल्या पात्रात एका पसरट आणि खोलगट खडकाच्या मध्यवर्ती खड्यात स्व:ताच्या विहिरीतील पाणी टँकरद्वारे पाईपद्वारे आणून या खड्यात सोडले व टँकरद्वारे सोडलेले पाणी या खडकाच्या खोलगट भागात साठवून मुक्या प्राण्यांच्या पाणी प्रश्नाला खर्या अर्थाने नवसंजीवनी देण्याचा अनोखा उपक्र म केला आहे. या साठवलेल्या पाण्याच्या ठिकाणी जवळपास या परिसरातील दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरुन बहुसंख्य गाई, गुरे, वासरे, पशु, पक्षी, वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी गर्दी करत आहे.दुष्काळसदृश परिस्थितीत वाढत्या तळपत्या उन्हात विहिरींनी कुपनलिकांनी तळ गाठला असतांना एकीकडे माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही, तर मुक्या जनावरांकडे कोणीही लक्ष देत नाही स्थानिक प्रशासनाकडून ना मुक्या गुरा वासरांना पिण्याचे पाणी ना चारा छावणी त्यामुळे अश्या भयानक तीव्रतेच्या दुष्काळी परिस्थितीत प्राण्यांची दखल गांभीर्याने लक्षात घेऊन खºया अर्थाने या शेतकºयाने प्राण्यांची तृष्णा भागवून त्यांना नवसंजीवनी दिली आहे.यंदा सर्वत्र राज्यात दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व जनतेला दुष्काळाचा तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतांना दुष्काळग्रस्त भागात स्थानिक प्रशासनासह शासन टँकरद्वारे जनतेला पाणी पाजत आहे पण याठिकाणी मानसांचाच विचार केला जात असतांना मुक्या प्राण्यांचा आजपर्यंत कोणीही विचार केला नाही असे मला दिसते. मुक्या प्राण्यांनाही भावना असतात रानातील मुक्या प्राण्यांसाठी पशु पक्षांसाठी त्यांची तहान भागविण्यासाठी माङयाकडून एक छोटासा प्रयत्न म्हणून मी हा उपक्र म राबवत आहे. वन्य परिसंस्थेचा ºहास होत असतांना आतातरी याचा आपण सर्वांनी विचार करावा व असाच उपक्र म सर्वत्र आवश्यक तेथे राबविला पाहिजे.- विजय बांबळे,शेतकरी, सर्वतीर्थ टाकेद बु.