शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण

By admin | Updated: June 21, 2016 00:07 IST

सटाणा : नदीजोड प्रकल्पात उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे नेण्यास विरोध

 सटाणा : नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे पळविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर प्रसंगी रक्त सांडू पण आमचे हक्काचे पाणी जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी दिला.नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी पळविणे बंद करा व मांजरपाडा-२ चे काम तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर रामचंद्रबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मुळातच तापी खोरे हे त्रुटीचे खोरे आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध करणे आवश्यक आहे. पाणी उपलब्ध करण्यासाठी पश्चिमेकडून अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळण योजनांद्वारे गिरणा, गोदावरी खोऱ्यात टाकणे गरजेचे असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली हे पाणी गुजरातकडे पळवून नेण्याचा घाट घालत असल्याची टीका उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच मांजरपाडा-२ च्या कामाला अद्यापही मुहूर्त सापडत नाही. राज्यकर्त्यांनी उदासीनता झटकून या प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी केली आहे. सायंकाळी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना उपोषणकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन सादर केले, त्याप्रसंगी रामचंद्रबापू पाटील यांनी उपरोक्त इशारा दिला. लाक्षणिक उपोषणात के. एन. अहिरे, दिनकर जाधव, मविप्रचे संचालक डॉ. तुषार शेवाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे, यशवंत अहिरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष नंदन, शरद शेवाळे, संजय चव्हाण, धर्मराज खैरनार, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, प्रकाश निकम, अनिल चव्हाण, भिकानाना सोनवणे, विजय वाघ, काका रौंदळ, संजय देवरे, शक्ती दळवी, ज. ल. पाटील, कुबेर जाधव, संजय पवार, सुभाष अहिरे, अतुल पवार, नितीन भामरे, मनोहर देवरे, उदय अहेर, बळीराम जाधव आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)