शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हा तर जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार

By admin | Updated: December 20, 2015 23:21 IST

विखे पाटील : येवल्यात गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक

येवला : कोपरगाव तालुक्यात आचारसंहिता सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील शासकीय विश्रामगृहात गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.या बैठकीसाठी आलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. शिवसेनेने दुष्काळ पाहणीचे दौरे करणे म्हणजे जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार आहे. या दौऱ्यापेक्षा भरीव निधी आणण्यासाठी केंद्र सरकारकडे दिल्ली दौरे करा, असा टोला विखे यांन् ाी लगावला. शिवसेनेला शेतकऱ्यांची जर एवढीच चिंता असेल तर विरोधी पक्षात असताना ५५ हजार कोटी रुपयांच्या भरीव निधीची मागणी त्यांनी तत्कालीन सरकारकडे केली होती. आता सत्तेत असताना एवढा निधी आणा व दौरे बंद करा, असेही विखे यांनी सांगितले. यावेळी तालुका कॉँग्रेस कमिटीच्या वतीने पालखेड कालव्याचे आवर्तन मिळावे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा मागणीचे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले. यावेळी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, अरुण अहेर, राजू भंडारी, विजय कदम, नंदकुमार, शिंदे, सौरभ घोडके, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, काजी सलीम राफिउद्दीन आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)