शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे वर्षांपूर्वीच्या विहिरीला अजूनही पाण्याचा स्रोत

By admin | Updated: May 26, 2016 23:47 IST

देवनार लाकडांपासून विहिरीचे बांधकाम

 पेठ : आज-काल शासनाच्या अनुदानावर खोदलेल्या विहिरी साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी एकतर चोरीला जात असतात किंवा बहुतांश विहिरींना सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खोदल्या असतानाही कोरड्याच असतात़ असे असताना पेठ तालुक्यातील तोंडवळ येथील गावाच्या पलीकडे जवळपास दोनशे वर्षांपूर्वी कोणतेही तंत्रज्ञान न वापरता खोदलेल्या विहिरीला आजही पाणी असल्याचे दिसून येत असून, या विहिरीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही विहीर संपूर्ण देवनार जातीच्या सागवान लाकडाच्या साहाय्याने बांधकाम केलेली असून, हे लाकूड दोनशे वर्षांनंतरही जसेच्या तसे आहे़तोंडवळ हे पेठ तालुक्यातील सर्वाधिक पाणीटंचाईचे गाव वर्षानुवर्ष या गावाला उन्हाळ्यात टँकरचा आधार घ्यावा लागतो़ गावही तसे डोंगरावर वसलेले असल्याने शासकीय अनुदानातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या; मात्र त्या नाममात्र ठरल्याने नागरिकांना दारवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना ठरलेला़ (वार्ताहर)