शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जवानांना पाठविणार दोन हजार ‘धन्यवाद’ पत्र

By admin | Updated: January 17, 2016 23:03 IST

जवानांना पाठविणार दोन हजार ‘धन्यवाद’ पत्र

इंदिरानगर : पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी जवान आणि देशाच्या सीमांवर तैनात असलेल्या जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी पार्क साईडच्या वतीने सुमारे दोन हजार सह्यांचे धन्यवाद पत्र जवानांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक कार्ड बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. धन्यवाद कार्ड बनविण्याची स्पर्धा पार्क साईडच्या वतीने घेण्यात आली. या स्पर्धेत बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांनीदेखील सहभाग नोंदविला. या स्पर्धेत स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, डे-केअर सेंटर शाळा, जाजू माध्यमिक विद्यालय यांसह सुमारे हजार विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन कर्नल श्रीकांत दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एअर फोर्सचे सुशीलकुमार मिश्रा, अरविंद गोपाल, कर्नल जयवंत मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संजय गायकवाड, दर्शना राजपूत यांनी केले होते.