शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: July 30, 2016 01:30 IST

लाक्षणिक आंदोलन : सात हजार बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग

नाशिक : केंद्र सरकार बँकिंग क्षेत्रामध्ये करीत असलेले बदल जनताविरोधी असल्याचा आरोप करीत शुक्र वारी (दि. २९ ) नाशकातील सरकारी आणि खासगी बँकांमधील सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. त्यामुळे शहरातील सुमारे तीनशे कोटींसह जिल्हाभरातील जवळपास तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. स्टेट बँकेच्या स्टेट बँक आॅफ पटियाला, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ बिकानेर व जयपूर, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर तसेच स्टेट बँक आॅफ म्हैसूर या बँकांचे स्टेट बँकेत विलीनीक रण करण्यात येऊ नये, या मागणीसह बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशातील नऊ बँक कर्मचारी संघटना आणि सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियन्सच्या आवाहनानुसार हा संप करण्यात आला होता. संपात सरकारी क्षेत्रातील बँका, जुन्या खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, विदेशी बँका आणि सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संपामध्ये आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन ( एआयबीईए), आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फेडरेशन (आयबोक), नॅशनल कॉन्फेडरेशन आॅफ बँक एम्प्लॉइज (एनसीबीई), आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशन (एआयबीओए), बँक एम्प्लॉइज फेडरेशन आॅफ इंडिया (बेफी), इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन (इन्बेफ), इंडियन नॅशनल बँक काँग्रेस (इन्बोक), नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्स ( एनओबीडब्ल्यू), नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक आॅफिसर्स (नोबो) या नऊ संघटनांचे सभासद सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)