शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

देवळ्यातील ऊस उत्पादक अडचणीत

By admin | Updated: March 22, 2015 00:47 IST

देवळ्यातील ऊस उत्पादक अडचणीत

पाळे खुर्द : दोन वर्षापासून वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची चाके न फिरल्याने कळवण तालुक्यातील विशेषत: पश्चिम पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, मार्च महिना संपत आला तरी पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्याची ऊसतोड झालेली नाही. तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखाना सुरू असून कळवण तालुक्यातील उसाचे गाळप याच कारखान्याच्या माध्यमातून सुरू आहे. सदर कारखान्याची गाळप क्षमता कमी आहे. पश्चिम पट्ट्यात उसाचे आहे. त्यामुळे गाळप करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा सुरू झाल्याने उसाच्या वजनात घट येण्याची शक्यता आहे. तुटलेला ऊस लगेचच गाळपाला गेला तर कमी प्रमाणात घट येते. परंतु उसाची वाहतूक करण्यास विलंब होत असल्याने उसाच्या वजनात घट होते. त्याच बरोबर गुरासाठी मिळणारी हिरवी बांडी सुकली जाऊन तिचे पाचत यामुळे गुरांना खान्यासाठी हिरवी बांडी मिळत नाही. त्याचबरोबर उन्हाचा तडाखा व तिरीप वाढल्याने ऊसतोड कामगाराच्या क्रयशक्तीवर विपरीत परिणाम होऊन सरासरी दोन ते तीन दिवसांनी साधारणत: एक ट्रक भरेल इतकी ऊसतोड करून कारखान्याकडे रवाना होतो. त्यामुळे ऊसतोड कार्यक्रम संथ गतीने सुरू असून, त्याचा परिणाम हा शेतकरी जनजीवनावर होत आहे. (वार्ताहर)