शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यातील ऊस उत्पादक अडचणीत

By admin | Updated: March 22, 2015 00:47 IST

देवळ्यातील ऊस उत्पादक अडचणीत

पाळे खुर्द : दोन वर्षापासून वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची चाके न फिरल्याने कळवण तालुक्यातील विशेषत: पश्चिम पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, मार्च महिना संपत आला तरी पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्याची ऊसतोड झालेली नाही. तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखाना सुरू असून कळवण तालुक्यातील उसाचे गाळप याच कारखान्याच्या माध्यमातून सुरू आहे. सदर कारखान्याची गाळप क्षमता कमी आहे. पश्चिम पट्ट्यात उसाचे आहे. त्यामुळे गाळप करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा सुरू झाल्याने उसाच्या वजनात घट येण्याची शक्यता आहे. तुटलेला ऊस लगेचच गाळपाला गेला तर कमी प्रमाणात घट येते. परंतु उसाची वाहतूक करण्यास विलंब होत असल्याने उसाच्या वजनात घट होते. त्याच बरोबर गुरासाठी मिळणारी हिरवी बांडी सुकली जाऊन तिचे पाचत यामुळे गुरांना खान्यासाठी हिरवी बांडी मिळत नाही. त्याचबरोबर उन्हाचा तडाखा व तिरीप वाढल्याने ऊसतोड कामगाराच्या क्रयशक्तीवर विपरीत परिणाम होऊन सरासरी दोन ते तीन दिवसांनी साधारणत: एक ट्रक भरेल इतकी ऊसतोड करून कारखान्याकडे रवाना होतो. त्यामुळे ऊसतोड कार्यक्रम संथ गतीने सुरू असून, त्याचा परिणाम हा शेतकरी जनजीवनावर होत आहे. (वार्ताहर)