शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

पाण्याअभावी उद्योग अडचणीत

By admin | Updated: May 29, 2016 00:29 IST

टंचाईची झळ : उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

 सातपूर : गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याअभावी उद्योजकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याअभावी उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. उद्योग वाचविण्यासाठी दोन दिवसांत पाण्याचे आवर्तन सोडण्याची कळकळीची मागणी सिन्नरच्या त्रस्त उद्योजकांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्याकडे केली आहे.सिन्नर निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अरु ण चव्हाणके, चिटणीस आशिष नहार, किरण जैन, मनीष रावळ, व्हीनस वाणी यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या शिष्ठमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांची भेट घेतली. धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी असल्यामुळे औद्योगिक वसाहतीत पाणी कपात करण्यात आली आहे. माळेगाव औद्योगिक वसाहत पाण्यामुळे ठप्प झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. आर्थिक उलाढाल मंदावली आहे. उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्याने बेरोजगारी वाढणार असून, पर्यायी नियोजन करून नियमाप्रमाणे उद्योगासाठीचे आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी या उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता पी. आर. बंडूपीया, उपभियंता नरवाडे उपस्थित होते. याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी या उद्योजकांना दिल्याची माहिती निमा पदाधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)