शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रीपल लेअर मास्क अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात सर्वाधिक महत्त्वाच्या बाबींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यातही ...

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात सर्वाधिक महत्त्वाच्या बाबींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यातही मास्क हा ट्रीपल लेअरचा असणे नागरिकांना अधिक सुरक्षित करते.

प्रत्येक नागरिकाने आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करणे काळाची गरज झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाला जर सुरक्षित राहायचे असेल तर त्या व्यक्तीने थंड पदार्थांपासून स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवणे आवश्यक आहे. मुळात घराबाहेरचे खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत. तसेच घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सकाळ आणि संध्याकाळ असे दोनवेळा तर घरीच असणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून किमान एकदा तरी वाफ घ्यावी. तसेच बाहेरून घरी आल्यानंतर प्रत्येक नागरिकाने त्यांचे कपडे स्वत:च गरम पाण्यात भिजवावेत. अत्यंत आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याबाबत स्वत: नागरिकांनीच ठाम राहायला हवे. तसेच घरी अत्यंत सकस आणि संतुलित आहाराचा समावेश असावा. त्यात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच दररोज किमान सात तासाची झोप घेणेदेखील अत्यावश्यक आहे. सकाळी आणि रात्री दररोज कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे आवश्यक आहे. पाण्याने नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात दक्षता बाळगतानाच या साध्यासोप्या उपायांचा अवलंब केल्यास त्यांचा निश्चितपणे फायदा होऊ शकतोे. तसेच प्रत्येक नागरिकाने लसीकरणाचे दोन डोस निर्धारित कालावधीत पूर्ण करून घेतल्यास ते कोरोनापासून स्वत:चा बचाव करू शकतात.

डॉ. अनंत पवार. जिल्हा कोरोना नोडल अधिकारी

फोटो

२६ डॉ. पवार