शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

त्र्यंबकला संततधार कायम

By admin | Updated: September 19, 2015 22:15 IST

त्र्यंबकला संततधार कायम

त्र्यंबकेश्वर : शहरात आज पुनश्च वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार कायम होती. वातावरणात गारवाही वाढला आहे. या परिस्थितीतही त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी नाशिकला शाहीस्नानासाठी आलेल्या भाविकांनी त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गर्दी केली होती.काही भाविकांनी त्र्यंबकेश्वरला शाहीस्नान करून रामकुंडातही स्नान करण्याचा आनंद घेतला तर काही भाविकांनी रामकुंडात स्नान करूनही त्र्यंबकला स्नान करण्यास व दर्शनास गर्दी केली होती. दरम्यान, पावसाची संततधार सुरू असून, तासन्तास रांगेत उभे राहूनही दर्शन मिळणे दुरापास्त झाले होते; मात्र आता मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी २२ तास खुले राहणार आहे. त्यामुळे भाविकांना त्र्यंबकराजाचे दर्शन मिळणार आहे. जोरदार वाऱ्यामुळे त्र्यंबक शहरातील अनेक आश्रमांचे तसेच शंकराचार्य, परमहंस नित्यानंद, नरेंद्रगिरी, सागरानंद, हरिगिरी यांचे व इतर साधू-महंतांचे अनेक होर्डिंग्ज वाऱ्याने कोसळले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, त्र्यंबकला शनिवारी, २८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ९२४ मिमी पाऊस झाला. त्यामुळे त्र्यंबकेश्वरचा समावेश दुष्काळात राहणारच. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२१) सकाळी १० वाजता टंचाई परिस्थितीबाबत बैठक आयोजित केली आहे. (वार्ताहर)