शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात स्वातंत्र्यवीरांचे स्मरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:20 IST

येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारत छोडो आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थी विकास मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेली फेरी.त्र्यंबकेश्वर : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारत छोडो आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थी विकास मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यात आले.यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. वेदश्री थिगळे उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभागप्रमुख प्रा. मिलिंद थोरात, संयोजक सुरेश देवरे, प्रा. शरद धट, डॉ. संदीप माळी, प्रा. नीता पुणतांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. जले जाव आंदोलनाची माहिती देताना थिगळे यांनी सांगितले की, ८ आॅगस्ट १९४२ ला महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरु द्ध छोडो भारत अर्थात ‘चले जाव’चा नारा दिला. पुढील काळात या आंदोलनाची धार वाढत जाऊन १५ आॅगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. महाविद्यालयाच्या आवारात सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी शपथ घेतली. नंतर महाविद्यालयाच्या सभागृहात प्रा. मिलिंद थोरात यांनी ‘स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे योगदान’ या विषयावर पीपीटीद्वारे अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.