शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

संघकार्य वाढविणे हीच उषातार्इंना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:03 IST

राष्ट्र सेविका समितीच्या तृतीय प्रमुख उषाताई चाटी यांचे कार्य प्रेरणादायी असून अडचणींवर मात करून कार्य पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव होता. परिपूर्ण संघकार्य वाढविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार शोकसभेत व्यक्त करण्यात आले.

नाशिक : राष्ट्र सेविका समितीच्या तृतीय प्रमुख उषाताई चाटी यांचे कार्य प्रेरणादायी असून अडचणींवर मात करून कार्य पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव होता. परिपूर्ण संघकार्य वाढविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार शोकसभेत व्यक्त करण्यात आले.उषाताई चाटी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा अस्थिकलश सकाळी राणी लक्ष्मीबाई भवन मेहेर येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शोकसभा संपन्न झाली. समितीच्या नागपूर येथील अखिल भारतीय कार्यालयप्रमुख चित्राताई जोशी यांनी प्रमुख भाषणात उषाताई यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. स्वभावाने अत्यंत शांत असलेल्या उषाताई या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या तसेच समितीच्या उत्तर प्रदेशच्या प्रमुख म्हणून काम करताना तेथील पारंपरिक बंधनांमधून महिलांना बाहेर काढून सेवेकडे वळविण्यासाठी प्रयत्न केल्या. त्यामुळेच अनेक कार्यकर्त्या घडल्या, असे त्या म्हणाल्या.यावेळी शोभाताई गोसावी, मंगलाताई सौंदाणकर. विद्याताई चिपळूणकर यांनीदेखील भावना व्यक्त केल्या.यावेळी प्रांत सह प्रचारक यशोवर्धन वाळिंबे, शहर संचालक विजय कदम, संजय कुलकर्णी, गोविंदराव यार्दी, बन्सी जोशी, मदन भंदुरे, नाना नेऊरगावकर, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, सुधाकर नेवे, प्रदीप निकम, दिनकर देशमुख, महेश हिरे, दिवाकर रत्नपारखी आदींसह राष्ट्रसेविका समितीच्या स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली सभेनंतर अस्थि विसर्जन रामकुंड येथे झाले. यावेळी उषाताई यांचे पुतणे उदय, डॉ.धनंजय व अभय चाटी उपस्थित होते.