शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: September 5, 2015 22:32 IST

कळवण तालुका : दुष्काळाने घेतला पहिला बळी

 कळवण : सन २००८ पासून घेतलेल्या कर्जाच्या वाढत्या भारामुळे कळवण तालुक्यातील नाळीद येथील आदिवासी शेतकरी सीताराम लहानू जगताप यांनी शुक्र वारी दुपारी १२ ते१ वाजेच्या दरम्यान राहत्या घरात विषप्राशन करून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली़ ,वाढलेला कर्जबाजारीपणा ,खासगी सावकाराचे व हात उसनवार देणे , उदभवलेली दुष्काळी परिस्थिती यामुळे हवालिदल झालेल्या आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने दुष्काळाने कळवण तालुक्यात पिहला बळी घेतला नाळीद येथील आदिवासी शेतकरी सीताराम लहानू जगताप यांनी सन २००८ मध्ये देसराने येथील विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज घेतले होते ,दरवर्षी फक्त उलटपालट केली जात होती त्यामुळे कर्जाच्या वाढत्या भारामुळे ते आर्थिक तणावात सध्या वावरत होते ,जगताप यांच्याकडे अडीच एकर शेतजमीन असून गावालगत व देसराने शिवारात आहे ,शेतात विहीर ,पाईपलाईन साठी सोसायटी कडून कर्ज घेतले होते मात्र त्याची परतफेड होत नव्हती ,शिवाय खासगी सावकार व हात उसनंवार ५० हजार रु पये ,एक एकर जमीन गहाण ठेवून ५० हजार रु पये व देसराने सोसायटीचे ३ लाख रु पये असे जवळपास ४ लाख रु पयांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होत़े कौटुंबिक अडचणीमुळे गेल्या काही दिवसांपासून सीताराम जगताप आर्थिक व मानिसक तणावाखाली वावरत असल्याचे ग्रामस्थ व नातेवाईक यांनी सांगितले ,शुक्र वारी सकाळी जगताप यांनी घरातील सर्वाना गावाजवळील शेतात जायला सांगून घरी आराम करतो असे सांगितल्याने घरातील सर्व शेतात निघून गेले ,त्यामुळे घरात कुणी नसल्याचे लक्षात घेवून त्यांनी घरातच विषारी औषधप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवून त्यांनी कायमचा आराम केल्याचे त्यांचे पुत्र संजय व सुनील जगताप यांनी सांगितले, शुक्र वारी दुपारी हि घटना घडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी जगताप यांना तत्काळ औषधोपचारासाठी कळवण उपजिल्हारु ग्णालयात दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले़ शवविच्छेदन करून सायंकाळी नाळीद येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ,कळवण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला ,आज सकाळी कळवणचे तहसीलदार अनिल पुरे ,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ सुरेखा जगताप ,कृषी विभागाचे आर एन निकम ,योगेश वाघ ,पोलिस निरीक्षक मधुकर गावित यांनी ग्रामस्थ व जगताप कुटुंबियांची भेट घेवून सात्वन करून त्यांना धीर दिला , त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले व मुलगी असा परिवार आहे ़(वार्ताहर)