शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रायकॉममध्ये आजपासून टाळेबंदी

By admin | Updated: November 16, 2015 00:01 IST

ट्रायकॉममध्ये आजपासून टाळेबंदी

गोकुळ सोनवणे  सातपूरवेतनवाढ आणि अन्य मागण्यांसाठी सातपूर येथील ट्रायकॉम इंडिया कंपनीतील कामगारांनी सीटू युनियनच्या नेतृत्वाखाली २४ दिवसांपासून संप पुकारला आहे. या संपाला कंपनी व्यवस्थापनाने ‘टाळेबंदी’ जाहीर करून उत्तर दिले आहे. कामगार उपआयुक्त कार्यालयात अनेकवेळा बैठका होऊनही अपेक्षित मार्ग निघालेला नाही. दिवाळीसारखा सण अंधारात गेल्याने त्रासलेल्या आणि वैतागलेल्या कामगारांनी आमचा हिशेब चुकता करावा आम्ही दुसरीकडे नोकरी शोधू अशा भावना व्यक्त केल्या आहेत, तर कामगार उपआयुक्त कार्यालय, ग्राहक आणि कामगार यांच्या त्रासामुळे कंपनी सुरू ठेवणे अवघड असल्याची भावना कंपनी संचालकांनी व्यक्त केली आहे. सोमवार (दि. १६) पासून टाळेबंदी घोषित केल्याने आणि या वेगवेगळ्या भूमिकांमुळे ट्रायकॉम इंडिया हा आयटी उद्योग अल्पायुषी ठरण्याची शक्यता उद्योग वर्तुळात चर्चिला जात आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीत २००७ साली ट्रायकॉम इंडिया नावाचा आय. टी. उद्योग सुरू झाला. त्यावेळी कामगारांना अडीच हजार रुपये दरमहा वेतन दिले जात होते. २०१३ पर्यंत ७५०० रुपये ते ६८०० रुपये वेतन मिळू लागले. २०१२ साली कामगारांनी दिवाळीत संप पुकारला तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी लागलीच दखल घेऊन कंपनीत धाव घेतली. यशस्वी मध्यस्थी केल्याने कामगारांनी संप मागे घेतला होता. किमान वेतनदेखील मिळत नसल्याने या कामगारांनी २०१३ साली सीटू युनियनचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर या युनियनने किमान वेतनाची मागणी केल्यानंतर दोन हजार रुपये इन्क्रिमेंट व्यवस्थापनाने कामगारांना दिल्याने कामगारांना ८८०० रुपये वेतन मिळू लागले. २०१४चा दिवाळी बोनस मिळावा म्हणून कामगारांनी मार्च २०१५ मध्ये पुन्हा संप पुकारला.