शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

शिक्षक भारती महिला आघाडीतर्फे वटवृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST

येथील प्राथमिक शिक्षक भारतीच्या महिला आघाडीने वटपौर्णिमेला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात वडाच्या वृक्षांचे रोपण करून संगोपनाचा निर्धार केला. यावेळी तहसीलदार ...

येथील प्राथमिक शिक्षक भारतीच्या महिला आघाडीने वटपौर्णिमेला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात वडाच्या वृक्षांचे रोपण करून संगोपनाचा निर्धार केला. यावेळी तहसीलदार राजपूत यांच्या हस्ते वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी राज्य सरचिटणीस भरत शेलार, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दिघे, जिल्हाध्यक्ष प्रकल्प पाटील, विभागीय संपर्कप्रमुख सतीश मांडवडे, जिल्हा कार्याध्यक्ष वाल्मीक घरटे, पुरुषोत्तम पाटील, सहसचिव सुनील ठाकरे, नीलेश नहिरे, भाऊसाहेब कापडणीस, अभिजीत देसले, विशाल धिवरे उपस्थित होते. सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षात अव्वल असणाऱ्या वडाला पुरातन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अध्यक्ष नूतन चौधरी यांनी सांगितले.

संरक्षक जाळ्या देणारे निवृत्त केंद्रप्रमुख साहेबराव बच्छाव, सुनील ठाकरे, मोतीलाल भामरे यांचा तहसीलदार राजपूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष

सीमा पगार, सुनीता धाडीवाल, शीतल बच्छाव, वंदना पाटील, संगीता पाटील, सरला चव्हाण, छाया देसले, सुवर्णा सोळंकी, लता सूर्यवंशी, आशा सोनवणे, शीला गोसावी आदींनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन मनिषा सावळे यांनी तर नीलिमा देसले यांनी आभार मानले.