शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गायरानात वृक्षतोडीचा सपाटा, ग्रामस्थांचा प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST

२०० हेक्टरच्या गायरानावर वृक्षतोडीचे संकट घनदाट जंगल ओस पडू लागले आहे. एकीकडे शासनाकडून वृक्षांची लागवड केली जाते. मात्र, दुसरीकडे ...

२०० हेक्टरच्या गायरानावर वृक्षतोडीचे संकट

घनदाट जंगल ओस पडू लागले आहे. एकीकडे शासनाकडून वृक्षांची लागवड केली जाते. मात्र, दुसरीकडे असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन करण्याच्या कामाबाबत दुर्लक्ष केले जात असून मोठ्या प्रमाणात नवीबेजसारख्या गावात गायरानमध्ये वृक्षतोड करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वृक्षतोड होत असल्यामुळे आता राहिलेली वनसंपदाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वारंवार होणाऱ्या वृक्षतोडीमुळे या भागात असणारे नैसर्गिक सौंदर्य हरविले जात आहे. नवीबेज गायरान २०० हेक्टरचे असून वनसंपदा ही सामाजिक वनीकरण विभागाकडे संरक्षणासाठी ताब्यात आहे. गायरान जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. मात्र, वनसंपदेची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्यामुळे या भागात नष्ट होत चाललेल्या निसर्गाचे संगोपन करणे गरजेचे आहे.