शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इगतपुरी येथे आलेल्या प्रवाशांची पुन्हा मुंबईला रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 00:38 IST

इगतपुरी : लॉकडाउन व उपासमारीच्या भीतीने मुंबई, ठाणेसह अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे महामार्गाने निघालेले सुमारे दोनशे नागरिक व मुंबईकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेत बेकायदेशीररीत्या शिरलेल्या सुमारे १५० ते २०० प्रवाशांना इगतपुरी येथे रोखण्यात आले. त्यांची जिल्हा प्रशासनाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा मुंबईकडे रवानगी केली आहे.

ठळक मुद्दे५० प्रवाशांना घोटी टोल नाक्याजवळ अडविण्यात आले.

इगतपुरी : लॉकडाउन व उपासमारीच्या भीतीने मुंबई, ठाणेसह अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे महामार्गाने निघालेले सुमारे दोनशे नागरिक व मुंबईकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेत बेकायदेशीररीत्या शिरलेल्या सुमारे १५० ते २०० प्रवाशांना इगतपुरी येथे रोखण्यात आले. त्यांची जिल्हा प्रशासनाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा मुंबईकडे रवानगी केली आहे.दरम्यान, महामार्गाकडून आलेल्या दोनशेंपैकी दीडशे प्रवाशांना रेल्वेने माघारी पाठविले असून, पुढे निघालेल्या ५० प्रवाशांना घोटी टोल नाक्याजवळ अडविण्यात आले. एका ट्रकमध्ये बसवून त्यांना मुंबईला पाठविण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTravel Tipsट्रॅव्हल टिप्स