शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

वाहतूक नियमांचे पालन गरजेचे

By admin | Updated: January 17, 2016 22:51 IST

भरत कळसकर : २७वे रस्ता सुरक्षा अभियान

पंचवटी : अपघातात जीव गमावणाऱ्या तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास हकनाक बळी जाण्याची शक्यता असते. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले.२७व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने शहरातील विविध महाविद्यालयांत प्रादेशिक परिवहन विभागाकडून जनजागृती केली जात आहे. या सुरक्षा सप्ताहानिमित्त पंचवटी महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय, भुजबळ नॉलेज सिटी, संदीप फाउंडेशन आदि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.अपघातात तरुणांचे जीव जाण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. वाहने चालविताना मोबाइल, मद्यपान या गोष्टी टाळाव्यात आणि सुरक्षिततेसाठी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करावा. अपघातात एखाद्या तरुणाचा बळी गेला तर केवळ त्याच्या कुटुंबाचीच नव्हे तर देशाची हानी होते असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.या रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी मुंबई येथील तत्कालिक सुरक्षा गीत व पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सुदाम सूर्यवंशी, अतुल चव्हाण, प्रकाश बनकर, सचिन पाटील, संकेत गायकवाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)