शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

वाहतूक नियमांचे पालन गरजेचे

By admin | Updated: January 17, 2016 22:51 IST

भरत कळसकर : २७वे रस्ता सुरक्षा अभियान

पंचवटी : अपघातात जीव गमावणाऱ्या तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास हकनाक बळी जाण्याची शक्यता असते. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले.२७व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने शहरातील विविध महाविद्यालयांत प्रादेशिक परिवहन विभागाकडून जनजागृती केली जात आहे. या सुरक्षा सप्ताहानिमित्त पंचवटी महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय, भुजबळ नॉलेज सिटी, संदीप फाउंडेशन आदि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.अपघातात तरुणांचे जीव जाण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. वाहने चालविताना मोबाइल, मद्यपान या गोष्टी टाळाव्यात आणि सुरक्षिततेसाठी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करावा. अपघातात एखाद्या तरुणाचा बळी गेला तर केवळ त्याच्या कुटुंबाचीच नव्हे तर देशाची हानी होते असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.या रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी मुंबई येथील तत्कालिक सुरक्षा गीत व पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सुदाम सूर्यवंशी, अतुल चव्हाण, प्रकाश बनकर, सचिन पाटील, संकेत गायकवाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)