शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाहतूक नियमांचे पालन गरजेचे

By admin | Updated: January 17, 2016 22:51 IST

भरत कळसकर : २७वे रस्ता सुरक्षा अभियान

पंचवटी : अपघातात जीव गमावणाऱ्या तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास हकनाक बळी जाण्याची शक्यता असते. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले.२७व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने शहरातील विविध महाविद्यालयांत प्रादेशिक परिवहन विभागाकडून जनजागृती केली जात आहे. या सुरक्षा सप्ताहानिमित्त पंचवटी महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय, भुजबळ नॉलेज सिटी, संदीप फाउंडेशन आदि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.अपघातात तरुणांचे जीव जाण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. वाहने चालविताना मोबाइल, मद्यपान या गोष्टी टाळाव्यात आणि सुरक्षिततेसाठी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करावा. अपघातात एखाद्या तरुणाचा बळी गेला तर केवळ त्याच्या कुटुंबाचीच नव्हे तर देशाची हानी होते असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.या रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी मुंबई येथील तत्कालिक सुरक्षा गीत व पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सुदाम सूर्यवंशी, अतुल चव्हाण, प्रकाश बनकर, सचिन पाटील, संकेत गायकवाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)