शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

परिवहन विभागाच्या बसेसची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:12 IST

देवळा : मेशी येथील बस दुर्घटनेत २६ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वापरून सेवा देणारे एसटी महामंडळ नागरिकांना कशा प्रकारची सेवा देते, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. बस प्रवास धोक्याचा झाला आहे. वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटीमुळे नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेशिस्त आणि बेदरकार वाहनचालक, बसेची दुरवस्था, दुरु स्तीकडे दुर्लक्ष, आधुनिक बसेसचा अभाव, वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटी याबरोबरच वाहने सुरक्षिततेने चालविण्याबाबत उदासीनता अशा अनेक कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येते.

ठळक मुद्दे प्रवास धोक्याचा : वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटींमुळे नाराजी.रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांमध्येदेखील एसटीतून प्रवासाविषयी भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतून नागरिकांच्या रागाचा उद्रेक झालाच तर मग एसटीचालकास शिवीगाळ किंवा कधी म

. यामुळे बसची होणारी दुरवस्था आणि प्रवाशांना होणारा त्रास याचा खासगी प्रवासी वाहतूकदारांना लाभ होताना दिसतो. बसच्या दुरवस्थेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही ही चिंतेची बाब आहे. राज्य परिवहन महामंडळाने अपघात न करणाºया वाहनचालकांचा त्यांच्या सेवानिवृत्ती वेळी सत्कार केले. त्यामुळे परिस्थिती बदलावी अशी केलेली अपेक्षादेखील फोलच ठरली आहे, परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे. सर्वात मोठ्या सार्वजनिक प्रवासी सेवांमध्ये गणल्या जाणाºया महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्या महामार्गावरूनच काय साध्या खड्डेमय रस्त्यातूनही सुसाट धावत असतात. आणि यावेळी प्रवासी जीव मुठीत धरून बसलेले असतात. बसच्या अशा अवस्थेमुळेच एसटीकडे अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. यामुळे एसटी महामंडळालाच याचा अधिक फटका बसत आहे.**मेशी येथे धुळे-कळवण या कळवण आगाराच्या बसला अपघात झाला. ती बस २०१३ सालातील असून, आतापर्यंत आठ लाख आठ हजार ५२९ कि.मी. फिरलेली आहे. एप्रिल २०१८मध्ये या बसला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले होते व मे २०२१पर्यंत ते वैध असल्याचे समजते..(03देवळाएसटी)