शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

परिवहन विभागाच्या बसेसची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:12 IST

देवळा : मेशी येथील बस दुर्घटनेत २६ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वापरून सेवा देणारे एसटी महामंडळ नागरिकांना कशा प्रकारची सेवा देते, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. बस प्रवास धोक्याचा झाला आहे. वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटीमुळे नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेशिस्त आणि बेदरकार वाहनचालक, बसेची दुरवस्था, दुरु स्तीकडे दुर्लक्ष, आधुनिक बसेसचा अभाव, वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटी याबरोबरच वाहने सुरक्षिततेने चालविण्याबाबत उदासीनता अशा अनेक कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येते.

ठळक मुद्दे प्रवास धोक्याचा : वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटींमुळे नाराजी.रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांमध्येदेखील एसटीतून प्रवासाविषयी भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतून नागरिकांच्या रागाचा उद्रेक झालाच तर मग एसटीचालकास शिवीगाळ किंवा कधी म

. यामुळे बसची होणारी दुरवस्था आणि प्रवाशांना होणारा त्रास याचा खासगी प्रवासी वाहतूकदारांना लाभ होताना दिसतो. बसच्या दुरवस्थेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही ही चिंतेची बाब आहे. राज्य परिवहन महामंडळाने अपघात न करणाºया वाहनचालकांचा त्यांच्या सेवानिवृत्ती वेळी सत्कार केले. त्यामुळे परिस्थिती बदलावी अशी केलेली अपेक्षादेखील फोलच ठरली आहे, परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे. सर्वात मोठ्या सार्वजनिक प्रवासी सेवांमध्ये गणल्या जाणाºया महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्या महामार्गावरूनच काय साध्या खड्डेमय रस्त्यातूनही सुसाट धावत असतात. आणि यावेळी प्रवासी जीव मुठीत धरून बसलेले असतात. बसच्या अशा अवस्थेमुळेच एसटीकडे अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. यामुळे एसटी महामंडळालाच याचा अधिक फटका बसत आहे.**मेशी येथे धुळे-कळवण या कळवण आगाराच्या बसला अपघात झाला. ती बस २०१३ सालातील असून, आतापर्यंत आठ लाख आठ हजार ५२९ कि.मी. फिरलेली आहे. एप्रिल २०१८मध्ये या बसला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले होते व मे २०२१पर्यंत ते वैध असल्याचे समजते..(03देवळाएसटी)