शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

‘समृद्धी’चे व्यवहार सव्वाशे कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:47 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत आपल्या मालकीची जागा थेट खरेदीने देण्यास सुरुवात केली असून, आत्तापर्यंत जमीनमालक शेतकºयांना जागेचा मोबदल्यात सव्वाशे कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

नाशिक : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत आपल्या मालकीची जागा थेट खरेदीने देण्यास सुरुवात केली असून, आत्तापर्यंत जमीनमालक शेतकºयांना जागेचा मोबदल्यात सव्वाशे कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.राज्य सरकारने जानेवारी महिन्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू करण्याचे निश्चित केले असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर यंत्रणा जोमाने कामाला लागली असून, जागामालक शेतकºयांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतील शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत जवळपास २६५ शेतकºयांनी १०९.५७ हेक्टर जमीन थेट खरेदीने प्रशासकीय यंत्रणेच्या ताब्यात दिली आहे. दोन दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यात तीन, तर सिन्नरला ६ शेतकºयांनी खरेदी दिली असून, त्यांना १० कोटी ४४ लाख ४९,७११ रुपये अदा करण्यात आले आहेत. जागेच्या मोबदल्यापोटी दिली जाणारी रक्कम थेट शेतकºयाच्या बॅँक खात्यात जमा केली जात आहे. आत्तापर्यंत १२५ कोटी ३८ लाख रुपये शेतकºयांना अदा करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाची बांधणी नियोजित वेळेतच म्हणजेच २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, या कामाच्या बांधकामाची निविदा तयार करण्यासाठी आंतरराष्टÑीय पातळीवरील कंपन्यांना पूर्व तयारीचा भाग म्हणून चर्चेसाठी बोलविण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चाच्या या कामाची गुणवत्ता, दर्जा व मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी आंतरराष्टÑीय कंपन्यांनाही निविदेत सहभाग घेता येईल त्या दृष्टीने निविदेतील अटी, शर्तींचा समावेश असेल.