शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘समृद्धी’चे व्यवहार सव्वाशे कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:47 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत आपल्या मालकीची जागा थेट खरेदीने देण्यास सुरुवात केली असून, आत्तापर्यंत जमीनमालक शेतकºयांना जागेचा मोबदल्यात सव्वाशे कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

नाशिक : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत आपल्या मालकीची जागा थेट खरेदीने देण्यास सुरुवात केली असून, आत्तापर्यंत जमीनमालक शेतकºयांना जागेचा मोबदल्यात सव्वाशे कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.राज्य सरकारने जानेवारी महिन्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू करण्याचे निश्चित केले असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर यंत्रणा जोमाने कामाला लागली असून, जागामालक शेतकºयांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतील शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत जवळपास २६५ शेतकºयांनी १०९.५७ हेक्टर जमीन थेट खरेदीने प्रशासकीय यंत्रणेच्या ताब्यात दिली आहे. दोन दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यात तीन, तर सिन्नरला ६ शेतकºयांनी खरेदी दिली असून, त्यांना १० कोटी ४४ लाख ४९,७११ रुपये अदा करण्यात आले आहेत. जागेच्या मोबदल्यापोटी दिली जाणारी रक्कम थेट शेतकºयाच्या बॅँक खात्यात जमा केली जात आहे. आत्तापर्यंत १२५ कोटी ३८ लाख रुपये शेतकºयांना अदा करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाची बांधणी नियोजित वेळेतच म्हणजेच २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, या कामाच्या बांधकामाची निविदा तयार करण्यासाठी आंतरराष्टÑीय पातळीवरील कंपन्यांना पूर्व तयारीचा भाग म्हणून चर्चेसाठी बोलविण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चाच्या या कामाची गुणवत्ता, दर्जा व मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी आंतरराष्टÑीय कंपन्यांनाही निविदेत सहभाग घेता येईल त्या दृष्टीने निविदेतील अटी, शर्तींचा समावेश असेल.