शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

कोटमगाव परिसरात अल्पशा पाण्यावर टमाट्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 17:49 IST

येवला : तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पेरणी योग्य मुसळधार पाऊस झालेला नसून गत वर्षीप्रमाणे याही वर्षी खिरपाच्या पेरण्यांना अद्याप सुरु वात झालेली नसून येवला तालुक्यातील कोटमगाव परिसरात साठवून ठेवलेल्या अल्पशा पाण्याच्या साठ्यावर ड्रीपच्या आधारावर टोमॅटो पिकांची लागवड शेतकº्यांनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

येवला : तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पेरणी योग्य मुसळधार पाऊस झालेला नसून गत वर्षीप्रमाणे याही वर्षी खिरपाच्या पेरण्यांना अद्याप सुरु वात झालेली नसून येवला तालुक्यातील कोटमगाव परिसरात साठवून ठेवलेल्या अल्पशापाण्याच्या साठ्यावर ड्रीपच्या आधारावर टोमॅटो पिकांची लागवड दीपक कोटमे यांच्यासह अनेक शेतकº्यांनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.येवला तालुक्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून शेतकर्यांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्याचे दिसून येत असून मात्र खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीसाठी हा पाऊस पुरेसा नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. गत वर्षी पडलेल्या अल्पशा पावसाच्या भरवशावर येवला मंडळात हजरो हेक्टर जमिनीतील पिके करपून गेल्याने हाती एक रु पयांचे उत्पन्न पडले नसताना देखील प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे अद्यापही येवला मंडळातील गावे शासनाकडून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून शासनाने येवला मंडळ तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.बळीराजाला मान्सून ने अल्पसा दिलासा दिला असला तरी गत वर्षी सारखी चूक होऊ नये म्हणून यावर्षी खिरपाच्या हंगामातील पिकांची लागवड मुसळधार पावसानंतर करणार असल्याचे बोलले जात आहे .त्यामुळे मागच्या वर्षीपासून साठवून ठेवलेल्या पाण्यावरच शेतकरी टोमॅटो पिकाची लागवड करत आहे. विहिरीत मुबलक पाणीसाठा नसल्याने टोमॅटो लागवड करणार्या शेतकरी वर्गाने ड्रीपचा आधार घेत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती