शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

कोटमगाव परिसरात अल्पशा पाण्यावर टमाट्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 17:49 IST

येवला : तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पेरणी योग्य मुसळधार पाऊस झालेला नसून गत वर्षीप्रमाणे याही वर्षी खिरपाच्या पेरण्यांना अद्याप सुरु वात झालेली नसून येवला तालुक्यातील कोटमगाव परिसरात साठवून ठेवलेल्या अल्पशा पाण्याच्या साठ्यावर ड्रीपच्या आधारावर टोमॅटो पिकांची लागवड शेतकº्यांनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

येवला : तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पेरणी योग्य मुसळधार पाऊस झालेला नसून गत वर्षीप्रमाणे याही वर्षी खिरपाच्या पेरण्यांना अद्याप सुरु वात झालेली नसून येवला तालुक्यातील कोटमगाव परिसरात साठवून ठेवलेल्या अल्पशापाण्याच्या साठ्यावर ड्रीपच्या आधारावर टोमॅटो पिकांची लागवड दीपक कोटमे यांच्यासह अनेक शेतकº्यांनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.येवला तालुक्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून शेतकर्यांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्याचे दिसून येत असून मात्र खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीसाठी हा पाऊस पुरेसा नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. गत वर्षी पडलेल्या अल्पशा पावसाच्या भरवशावर येवला मंडळात हजरो हेक्टर जमिनीतील पिके करपून गेल्याने हाती एक रु पयांचे उत्पन्न पडले नसताना देखील प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे अद्यापही येवला मंडळातील गावे शासनाकडून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून शासनाने येवला मंडळ तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.बळीराजाला मान्सून ने अल्पसा दिलासा दिला असला तरी गत वर्षी सारखी चूक होऊ नये म्हणून यावर्षी खिरपाच्या हंगामातील पिकांची लागवड मुसळधार पावसानंतर करणार असल्याचे बोलले जात आहे .त्यामुळे मागच्या वर्षीपासून साठवून ठेवलेल्या पाण्यावरच शेतकरी टोमॅटो पिकाची लागवड करत आहे. विहिरीत मुबलक पाणीसाठा नसल्याने टोमॅटो लागवड करणार्या शेतकरी वर्गाने ड्रीपचा आधार घेत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती